Tag: महाराष्ट्र बातम्या
आंदोलनाचा मार्ग पुन्हा अवलंबणे सरकारला परवडणार का?
नवी दिल्ली :आंदोलनांच्या धामधुमीच्या काळात केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला. हे करत असताना पोलीस यंत्रण [...]

तरुणाई विचारांच्या गुलामगिरीत अडकली!” तुकाराम मुंढेंचं जेन-झीला मोठं आवाहन
https://www.youtube.com/watch?v=GLA--VJgRbI
[...]

कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर नेत्याची खंबीर साथ मिळते – अॅड. सुभाष राऊत; समता परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न
बीड : "कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर नेत्याची खंबीर साथ मिळते, हे मी अनुभवातून शिकलो आहे. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून उभी राहिलेली अखिल भारतीय मह [...]
लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; गुन्हे मागे घेण्याची मागणी
बीड : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलनकर्त्यांना वेळ देण्याचे आश्वासन देऊन ऐनवेळी भेट न दिल्याचा [...]
४४ वर्षांनंतर सहस्त्रकुंड येथे भगवान परशुराम मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना; तीर्थक्षेत्र विकासाला मिळणार वेग
नांदेड : तब्बल ४४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य सहस्त्रकुंड येथे भगवान परशुराम यांच्या मूर्तीची विधिवत पुनःप्रतिष्ठापना [...]
फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण अन् ढोल-ताशांच्या गजरात आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस साजरा
लोहा : नेत्याच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी उसळलेली गर्दी त्या नेतृत्वाचे सामान्य जनतेतील आपुलकीचे स्थान अधोरेखित करते. लोहा-कंधार शहर व ग [...]
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे TDRF च्या धाडसी जवानाचा मृत्यू; शहापूरजवळ भीषण अपघात
ठाणे : राज्यभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून हे खड्डे नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत [...]
ग्रामसेवकांच्या घरभाडे व प्रवास भत्त्यातील गैरव्यवहाराची मुख्यमंत्र्यांकडून दखल; चौकशीचे आदेश
शेवगाव : तालुक्यातील ग्रामसेवकांनी मुख्यालयी वास्तव्यास असल्याचे कथित खोटे ग्रामसभा ठराव सादर करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीची मुख [...]
लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी वंचितांच्या व्यथा मांडल्या : आमदार आशुतोष काळे
कोपरगाव :साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी [...]
कुकडीखालील १३ गावांत पाणीबाणी; शेतकरी संतप्त, पिकांसह पिण्याचा प्रश्न ऐरणीवर
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने विसापूर तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला असून, अन्य तलावही भरण्याची प्रक्रिया [...]
