Category: संपादकीय
काँग्रेसचे मिशन ‘विलीनीकरण’?
देशाच्या राजकारणात काही चर्चा अशा असतात की, त्या प्रत्यक्षात घडतात की नाही, यापेक्षा त्या सुरू होण्यामागील कारणे अधिक महत्त्वाची असतात. राष्ट्रवा [...]
प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा आणि वास्तव!
गेल्या तीन दशनकांत भारतीय राजकारणात प्रादेशिक पक्षांची झालेली वाढ, त्यानंतर झालेली घसरण आणि आता पुन्हा राष्ट्रीय पक्षांच्या भोवती केंद्रित होत चा [...]

नाशिक सा.बां उत्तर विभागात कार्यकारी अभियंता “राहुल पाटील”चा कोट्यवधींचा भ्रष्टाचार | LokmanthanNews24
https://www.youtube.com/watch?v=TSatgmWyKTQ
[...]
अर्थव्यवस्थेला रसातळाला नेणारा अंहकार !
पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष हा केवळ दोन राष्ट्रांमधील वाद राहिलेला नाही, तर संपूर [...]
फडणवीस सरकारकडून कुंभार समाजाचे आर्थिक हितरक्षण!
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत कुंभार समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. मातीला आकार देत संस्कृतीचे जतन [...]
राजकीय स्पेस की लोकहित ?
भारतीय लोकशाहीत प्रत्येक दशकात काही नव्या राजकीय आणि सामाजिक चळवळी जन्म घेतात. काही चळवळी अल्पकाळ चर्चेत राहतात, तर काही पुढे जाऊन प्रभावी राजकीय शक् [...]
पंतप्रधान मोदींच्या संमिश्र कालावधीचे एक तप !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कालखंड हा स्वतंत्र भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि वादग [...]
ममतांची कसोटी, तृणमूलमध्ये फूट !
पश्चिम बंगालच्या राजकारणात गेल्या दशकभरात एकच नाव सर्वाधिक प्रभावी राहिले आहे आणि ते म्हणजे ममता बॅनर्जी. डाव्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून सत्ता [...]
आंदोलन की राजकीय महत्त्वाकांक्षा : एक कटाक्ष
अलीकडेच अभिजीत दिपके यांनी प्रसिद्ध केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये आंदोलनाची पुढील रूपरेषा जाहीर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय शिक्षणम [...]
आरोग्य व्यवस्थेचे अपयश !
विकसित राष्ट्र, विकसित राज्य करण्याच्या आपण वल्गना करत असलो तरी, आजही आपली व्यवस्था कशी काम करते, त्याचे उत्तम उदाहारण अकोल्यातून दिसून येते. अको [...]
