Category: कृषी

1 2 3 110 10 / 1096 POSTS
शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू

शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू

मुंबई : यंदाच्या मान्सून हंगामाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात सरासरीच [...]
तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संतापतामसा

तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संतापतामसा

खरीप हंगाम 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हदगाव तालुक्यातील तामसा, लोह, मांडवा, वानवाडी, माळेगाव, कोंडूर, खरटवाडी, पिंपराळा, दिग्रस [...]
जागतिक पर्यावरण दिन: किनवट वनविभागातर्फे बेंदी रोपवाटिकेत वृक्षलागवड; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिन: किनवट वनविभागातर्फे बेंदी रोपवाटिकेत वृक्षलागवड; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून किनवट प्रादेशिक आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने बेंदी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत वृक्षलागवड आणि व [...]
पर्यावरणदिनानिमित्त ठाकरे सेनेकडून तुळशी रोपांचे वाटप    

पर्यावरणदिनानिमित्त ठाकरे सेनेकडून तुळशी रोपांचे वाटप    

कोपरगाव शहर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कोपरगाव शहरात तुळशीच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा स [...]
संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात

संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात

देवळाली प्रवरा : शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादकता [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष  

वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष  

पाथर्डी :  शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नासाठी काढलेल्या मोर्चा नंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्वांची १६ वर्षानंतर अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत [...]
सद्गुरू  कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात  

सद्गुरू  कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात  

कर्जत : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन [...]
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण

 पाथर्डी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातीच्या [...]
तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण  

तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण  

संगमनेर : वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोका [...]
1 2 3 110 10 / 1096 POSTS