Tag: शेतकरी कर्जमाफी
कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा रखडलीआयकर भरणार्या शेतकर्यांची माहिती केंद्राकडून राज्य सरकारने मागविली
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ’पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची [...]
शेतकर्यांसाठी विनाअट कर्जमाफीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषा50 हजारांची अट का हटवली ; दोन लाख रुपयांपर्यंत लाभ, 56 लाख शेतकर्यांना दिलासा
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर करत दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यम [...]
मुख्यमंत्र्यांचा लोकाभिमुख निर्णय !
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे ही कोणत्याही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असते. शेतीवर अवलंबून असले [...]
सरसकट कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन : आ. रोहित पवार
छ. संभाजीनगर : शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार सोमवारी छत्रपती संभाजीनगरात जेलभरो आंदोलना [...]
29 जूनच्या ‘शेतकरी एल्गार’मधून सरकारला गुडघ्यावर बसवू; रोहित पवारांचा इशाराकर्जमाफी, पीकविमा, विकास अनुशेष, नीट गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवर सरकारवर हल्लाबोल
नांदेड : शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, पीकविमा, मराठवाड्याचा विकास अनुशेष, एमपीएससी व नीट परीक्षांतील कथित गैरव्यवहार अशा विविध प्रश् [...]
कर्जमाफीत सरकारने शेतकर्यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोह [...]
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराविरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला घेरले
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर [...]
पावसाळी अधिवेशनास प्रारंभविरोधकांचा चहापानावर बहिष्कार; शेतकर्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी
मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि लोकांच्या प्रश्नांबाबत महायुती सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने [...]
पावसाळी अधिवेशनावर निराशेचे ढग
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक किचकट पध्दतीने राजकारण केल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. राजकारणात कोणीच [...]
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईलशेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजीनगर : शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा शेतकरी [...]
