Tag: पाणीटंचाई

1 2 3 4 5 20 / 48 POSTS
राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन

राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन

संगमनेर : चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि त्यातून निळवंडे प्रकल्पाला गती मिळाली. धरण व कालव्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर [...]
कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले

कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले

कर्जत : उन्हाळी आवर्तन क्रमांक २ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कर्जत तालुक्यातील विविध पाझर तलाव, बंधारे आणि पाणीपु [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी

संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी

संगमनेर :  संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]
‘निळवंडे’च्या शेजारील पिंपरकणे गावात पाणी टंचाई; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

‘निळवंडे’च्या शेजारील पिंपरकणे गावात पाणी टंचाई; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

अकोले : तालुक्यातील पिंपरकणे येथील ग्रामपंचायत कार्यालयास तळेवाडीच्या संतप्त महिलांनी शुक्रवारी टाळे ठोकले. यावेळी ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्य यां [...]
जामखेमधील मदारी वस्ती तहानलेलीपाण्याठी महिलांची रोजची वणवण ; प्रशासनाचे दुर्लक्ष

जामखेमधील मदारी वस्ती तहानलेलीपाण्याठी महिलांची रोजची वणवण ; प्रशासनाचे दुर्लक्ष

 जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील मदारी वस्ती आणि परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. वा [...]
बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रांचा र्‍हास; पर्यावरणीय संकट अधिक गडद

बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रांचा र्‍हास; पर्यावरणीय संकट अधिक गडद

तालुक्यातील नदीपात्रांमधून सुरू असलेल्या अनियंत्रित वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त के [...]
तीर्थक्षेत्र माहूरमध्ये मागेल त्याला मोफत पाणी टँकर उपक्रम ठरतोय जीवनदायी

तीर्थक्षेत्र माहूरमध्ये मागेल त्याला मोफत पाणी टँकर उपक्रम ठरतोय जीवनदायी

तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या माहूर शहरात उन्हाळ्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवते. अशा परिस्थितीत जय जंगो रायताड प्रतिष्ठानच्या [...]
‘हर घर जल’चा फुगा फुटला! 150 कोटी अडकल्याने नांदेडच्या 822 योजना मृतावस्थेत; कोट्यवधी खर्चूनही ग्रामीण जनता तहानलेली; जलजीवन मिशनचा जिल्ह्यात बोजवारा

‘हर घर जल’चा फुगा फुटला! 150 कोटी अडकल्याने नांदेडच्या 822 योजना मृतावस्थेत; कोट्यवधी खर्चूनही ग्रामीण जनता तहानलेली; जलजीवन मिशनचा जिल्ह्यात बोजवारा

नांदेड : ‘हर घर जल’चा गाजावाजा करत केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे स्वप्न दाखवले; मात [...]
 संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमा; काँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप

 संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमा; काँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप

  संगमनेर  : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने [...]
1 2 3 4 5 20 / 48 POSTS