Tag: पाणीटंचाई
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]
‘निळवंडे’च्या शेजारील पिंपरकणे गावात पाणी टंचाई; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
अकोले : तालुक्यातील पिंपरकणे येथील ग्रामपंचायत कार्यालयास तळेवाडीच्या संतप्त महिलांनी शुक्रवारी टाळे ठोकले. यावेळी ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्य यां [...]
जामखेमधील मदारी वस्ती तहानलेलीपाण्याठी महिलांची रोजची वणवण ; प्रशासनाचे दुर्लक्ष
जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील मदारी वस्ती आणि परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. वा [...]
बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रांचा र्हास; पर्यावरणीय संकट अधिक गडद
तालुक्यातील नदीपात्रांमधून सुरू असलेल्या अनियंत्रित वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त के [...]
तीर्थक्षेत्र माहूरमध्ये मागेल त्याला मोफत पाणी टँकर उपक्रम ठरतोय जीवनदायी
तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या माहूर शहरात उन्हाळ्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवते. अशा परिस्थितीत जय जंगो रायताड प्रतिष्ठानच्या [...]
‘हर घर जल’चा फुगा फुटला! 150 कोटी अडकल्याने नांदेडच्या 822 योजना मृतावस्थेत; कोट्यवधी खर्चूनही ग्रामीण जनता तहानलेली; जलजीवन मिशनचा जिल्ह्यात बोजवारा
नांदेड : ‘हर घर जल’चा गाजावाजा करत केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे स्वप्न दाखवले; मात [...]
संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमा; काँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने [...]
एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना ; जलयुक्त शिवारची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झा [...]
पूर गेला,पुराबरोबर आश्वासनं वाहून गेली; हिवर्याची जलजीवन विहीर आठ महिने गाळातच!
कडा : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तालुक्यासह राज्यभर आलेल्या पूरपरिस्थितीने अक्षरशः हाहाकार माजवला होता. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असताना शेतजमिनीत [...]

कडक उन्हाचा कहर वाढला; दुपारी बाहेर पडणे टाळा -नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच शेतकरी बांधवांनी पशुधनाची काळजी घ्यावी- डॉ.संतोष मुंडे
परळी वै.: परळी वैजनाथ तालुक्यात व शहरात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पारा 41 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आगामी [...]
