Homeताज्या बातम्या

मान्सून रखडला! जून महिन्यात तब्बल ४२ टक्के कमी पाऊस झाल्याने देशावर दुष्काळाचे सावट

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, ४ ते १८ जून दरम्यान देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४२ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनचा पुढील प्रवास रेंगाळल्यामुळे आणि अल-निनो (El Niño) च्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत.

नांदेडमध्ये गोदावरी नदी प्रदूषणाचे भीषण वास्तव; ’एनजीटी’त मनपाच्या कारभारावर गंभीर ताशेरे
भोसा खिंड प्रकल्पाला हक्काचे पाणी द्यावे; सभापती तापकीर ; कर्जतसाठी कुकडी, सीना व घोड कालव्यांचे आवर्तन सोडण्याची मागणी 
महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, ४ ते १८ जून दरम्यान देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४२ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनचा पुढील प्रवास रेंगाळल्यामुळे आणि अल-निनो (El Niño) च्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत.

COMMENTS