भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, ४ ते १८ जून दरम्यान देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४२ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनचा पुढील प्रवास रेंगाळल्यामुळे आणि अल-निनो (El Niño) च्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, ४ ते १८ जून दरम्यान देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४२ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनचा पुढील प्रवास रेंगाळल्यामुळे आणि अल-निनो (El Niño) च्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत.

COMMENTS