‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शेती सिंचनासाठी धरणांमधून केला जाणारा पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्यात आला असून, उपलब्ध पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शेती सिंचनासाठी धरणांमधून केला जाणारा पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्यात आला असून, उपलब्ध पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS