Category: देश
छत्तीसगडमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू
रायपूर : छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यात गुरुवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जख [...]
नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभेची सदस्य म्हणून शपथ
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) पक्षाचे प्रमुख नितीश कुमार यांनी आज राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेत नवा राजकीय अध्याय सुर [...]
प.बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे भरोसा पत्र जाहीरलाडक्या बहिणींना दरमहा 3 हजार, बेरोजगार तरूणांनाही मदत
कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भरोसा पत्र प्रसिद्ध करत विविध घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. [...]
अखेर न्या. यशवंत वर्मा यांचा राजीनामासंसदेत वाढल्या होत्या महाभियोगाच्या हालचाली
प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ल [...]
ठाकरे गटाच्या खासदारांसोबत बैठक झाली नाहीगुप्त बैठकाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्पष्टीकरण
मुंबई : ठाकरे गटातील खासदार फुटणार असून त्यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लाव [...]
यमुना नदीत बोट उलटून दहा जणांचा मृत्यू
वृंदावन : उत्तरप्रदेशातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी यमुना नदीत झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. [...]
वाढवण बंदरासाठी 76 हजार 220 कोटींची मंजुरी
मुंबई : देशाच्या वाहतूक आणि मालवहन क्षेत्राला नवी दिशा देणार्या वाढवण बंदर प्रकल्पाला केंद्र शासनाने मोठी आर्थिक मान्यता दिली असून, या महत्त्वाच [...]

टोल प्लाझावर आता रोख पैसे चालणार नाहीतफास्टॅग नसेल तर UPI पेमेंटसाठी द्यावे लागेल सव्वापट जादा शुल्क
https://www.youtube.com/watch?v=xJbgjKaAowk
१० एप्रिल २०२६ पासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर रोख (Cash) व्यवहार पूर्णपणे बंद [...]
लखनऊचा मुकुल ठरला विजयाचा शिल्पकार
मुकुल चौधरी नाबाद 54 आणि आयुष बडोनी 54 यांनी झळकविलेल्या धमाकेदार अर्धशतकांमुळे लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा तीन गडी [...]
जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज!
गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेला पश्चिम आशियातील संघर्षाला अल्प का होईना पण विराम लागल्याने संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 40 दिवसा [...]
