Tag: Maharashtra Farmers
महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरणशेतकर्यांनी लाभ घेण्याचे कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा उपक्रम [...]

तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संताप
तामसा : खरीप हंगाम 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हदगाव तालुक्यातील तामसा, लोह, मांडवा, वानवाडी, माळेगाव, कोंडूर, खरटवाडी, पिंपराळा, [...]
राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
कृषी विभाग, भारत सरकार व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जून ते 15 जून या कालावधीत राबविण्यात येणार्या खेती बचाव अभियान च [...]

बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण
https://youtu.be/gxBdW4MuxP0
भारत फोर्ज पुणे या कंपनीने केलेली बंधाऱ्याची कामे शेतकऱ्यांसाठी वरदान - डॉ , लीना देशपांडे बालमटाकळीत 950 मीटर लांब [...]
अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा; नांदला-दिग्रस परिसरात केळी बागांचे मोठे नुकसान
नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यामुळे अनेक भागांना मोठा फटका बसला असून अर्धापूर तालुक्यातील नांदला-दिग्रस [...]
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीस चालना
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञान यांचा समन्वय साधून राज्यातील पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व समृद्ध करावा, असे आवाहन पशुसंवर्ध [...]

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
कर्जत : तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी महादेव तांदळे यांच्यावर अवकाळी पावसाने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतामध्ये कांदा काढून तो मार्केट [...]
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
मुंबई : शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन कृषी धोरणांची अंमलबजावणी करीत असून, शेतीमालाला अधिक मूल्य मिळावे यासाठी काढणीनंतरची संपूर्ण स [...]
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा
मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील बळीराजासाठी मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी ’शेतकरी कर्जमाफी’ची घोषणा केली. गेल्य [...]
मोदी सरकारच्या प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेशाला शेतकरी संघटनेचा विरोध
मोदी सरकारने प्रस्तावित केलेला ऊस नियंत्रण आदेश-2026 शेतकर्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारा असुन शेतकर्यांची गुलामी वाढविणारा आहे. प्रस्ताव [...]
