Homeताज्या बातम्या

ग्रामपंचायतच्या वतीने उभारण्यात आलेल्या पाणी फिल्टर चे लोकार्पण

https://www.youtube.com/watch?v=Nng9F0Zi6Hs ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातून जुना असलेला शुद्ध पाण्याचा आरो प्लांट स्थलांतरित करून ग्र

गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धुमाळ यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिले निवेदन
शेवगावमध्ये सागवान लाकडाची अवैध वाहतूकवन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
कोपरगाव मतदारसंघात नाला खोलीकरणाच्या कमाला वेग  

ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातून जुना असलेला शुद्ध पाण्याचा आरो प्लांट स्थलांतरित करून ग्रामपंचायत जवळ असलेल्या मोकळ्या जागेत माजी सरपंच भानुदास नाना गलधर व भीमराव शिंदे यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले ,
बालमटाकळीचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर राम बामदळे यांनी म्हटले की , या आरो प्लांटच्या माध्यमातून ग्रामस्थांना व व्यवसायिकांना एक रुपया मध्ये एक लिटर तर पाच रुपयांमध्ये दहा लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हा उद्देश असून व्यवसायिकांनी व ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यांनी केले आहे .
यावेळी ग्रामसेवक सुनील काळे , तंटामुक्ती अध्यक्ष कासमभाई शेख , चंद्रकांत पाटील गरड , अशोक खिळे , देविदास पाटील नवले , विक्रम बारवकर , महेश घरगणे , श्याम राजपुरे , मगबुलभाई शेख , अशोक बामदळे , सदाभाऊ निंबाळकर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते .

COMMENTS