Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिका

पिंपरी : देशभरातील शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण न

आष्टी शहरात सावतामाळी सप्ताह भव्यदिव्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत-अजय धोंडे
जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांना जिवे मारण्याची धमकी
महापौर कार्यालयातून ‘अनधिकृत सत्ता’ चालतेय का? संतोष मुळे यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मनपा प्रशासनात खळबळ

पिंपरी : देशभरातील शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सक्षमपणे आपली बाजू मांडणार असून, सर्वोच्च न्यायालयात ही याचिका फेटाळली जाईल, असा विश्‍वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूतील जल्लिकट्टू आणि कर्नाटकातील कंबाला या रेड्यांच्या शर्यतींना दिलेल्या परवानगीचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका ‘द पीपल फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ निमल्स’ (पेटा) संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

COMMENTS