Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिका

पिंपरी : देशभरातील शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण न

दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवल्याने प्रियकराने तरुणीचा चिरला गळा.
केंद्रीय मंत्री, न्यायाधीश अणि पत्रकारांचे फोन टॅप : सुब्रमण्यम स्वामी यांचा दावाl DAINIK LOKMNTHAN
मुख्यमंत्र्यांचा हा डायलॉग एकूण एकच हशा पिकला

पिंपरी : देशभरातील शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सक्षमपणे आपली बाजू मांडणार असून, सर्वोच्च न्यायालयात ही याचिका फेटाळली जाईल, असा विश्‍वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूतील जल्लिकट्टू आणि कर्नाटकातील कंबाला या रेड्यांच्या शर्यतींना दिलेल्या परवानगीचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका ‘द पीपल फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ निमल्स’ (पेटा) संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

COMMENTS