Tag: Lokmanthan News24
स्त्री-समतेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
भारतीय समाज गेल्या काही दशकांत वेगाने बदलत आहे. शिक्षणाचा प्रसार, महिलांचे आर्थिक स्वावलंबन, शहरा [...]
आंदोलनाचा मार्ग पुन्हा अवलंबणे सरकारला परवडणार का?
नवी दिल्ली :आंदोलनांच्या धामधुमीच्या काळात केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला. हे करत असताना पोलीस यंत्रण [...]
बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
माजलगाव : सिरसाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या बाललैंगिक अत्याचार व छेडछाडीच्या प्रकरणातील आरोपी अभय शिवाजी कदम यांची सबळ पुराव्याअभावी मा. [...]

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करणे ही आजच्या तरुण पिढीची काळाची गरज : पत्रकार नितीन कांबळे
कडा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, कष्टकरी व उपेक्षित समाजाच्या वेदनांना प्रभावीपणे वाचा फोडली. त [...]
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शालेय साहित्य वाटप करून साजरी
राकेश साळवे यांचा सामाजिक उपक्रम; ’लेखणी प्रेरणा दिन’ सर्वांनी साजरा करावा, असे आवाहन
माजलगाव : लोकशाहीर तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या [...]
बीड येथे महसूल दिन उत्साहात; आ. संदीप क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ’महाराजस्व समाधान शिबीर’ व ’राजस्व अभियान’
बीड : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा महसूल दिन यंदा बीड जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला [...]
धोरणातील दोषामुळे पीक विमा भरणार्यांची संख्या घटली; किसान सभेचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी
बीड : राज्यभरात पीक विमा भरणार्या शेतकर्यांच्या संख्येत झालेल्या घटीबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सुधारित पीक विमा योजनेमुळे भ्रष्टाचार आणि [...]
बीडमध्ये अण्णाभाऊ साठे गौरव महोत्सव उत्साहात संपन्न; पूर्णाकृती पुतळ्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा, नगरपालिकेचा ठराव मंजूर
बीड : बीड शहरातील चांदणेवाडा येथे गेल्या ४४ वर्षांपासून सुरू असलेला साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव महोत्सव यंदाही सामाजिक समता, संविधा [...]
मुंबईत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
मुंबई : मुंबईतील सुमन नगर, चेंबूर येथे शनिवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्प [...]

कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर नेत्याची खंबीर साथ मिळते – अॅड. सुभाष राऊत; समता परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न
बीड : "कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर नेत्याची खंबीर साथ मिळते, हे मी अनुभवातून शिकलो आहे. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून उभी राहिलेली अखिल भारतीय मह [...]
