Tag: विकास कामे
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे
कोपरगाव : जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहरा [...]
पावसाळ्यात आरळीचा संपर्क तुटतो; उंच पुलासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरळी गावातील मुख्य नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत आहे [...]
“धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा
बीड : अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या सततच्या धोक्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षित जीवन जगणाऱ्या कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळा [...]
मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण
नायगाव तालुक्यातील मांजरम गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र खड्डे, साचलेले सांडपाणी आणि कचर्याचे ढीग यामुळे ग्रामस [...]
प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश
बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील नमरा कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांवरून जाणार्या धोकादायक विजेच्या तारांचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला [...]
लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती!दुग्धाभिषेक आंदोलनाची दखल घेत अजितदादांनी मंजुर केला होता 20 लाखांचा निधी, ग्रामस्थांच्या लढ्याला यश-डॉ.गणेश ढवळे
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड या महत्त्वाच्या मार्गावरील रस्ता व नळकांडी पूल वाहून गे [...]
काळे कुटुंबाकडून संपूर्ण तालुक्यावरच अन्याय : गोर्डे
कोपरगाव : कोपरगाव बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम सुरू असून कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांच्या कार्यकाळात वेगाने कामे होत अस [...]
पावसाळी अधिवेशनावर निराशेचे ढग
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक किचकट पध्दतीने राजकारण केल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. राजकारणात कोणीच [...]
टक्केवारीचे राजकारण की विकासाचा बाजार?जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसाठी नांदेड शहरात चढाओढ; कार्यकर्त्यांमध्ये ‘ डव्हान्स बुकिंग’ची चर्चाजिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा बेलभंडारा जोरात चालू
नांदेड : जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या विकास निधीच्या वाटपावरून नांदेड शहरात सध्या मोठी चर्चा रंगली असून, निधी मिळविण्यासा [...]
क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषणचिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण
संगमनेर गावातील मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी ग्राम पातळीवर चांगली क्रीडांगण असावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील ग्रामस्थांनी उप [...]
