Tag: विकास कामे

1 2 10 / 20 POSTS
१५ ऑगस्टपर्यंत अहिल्यादेवी होळकर स्मारक पूर्ण होण्याची आशा मावळली १०० दिवसांच्या लक्ष्यालाही हुलकावणी; कामाच्या संथ गतीमुळे पुन्हा मुदत वाढण्याची चिन्हे

१५ ऑगस्टपर्यंत अहिल्यादेवी होळकर स्मारक पूर्ण होण्याची आशा मावळली १०० दिवसांच्या लक्ष्यालाही हुलकावणी; कामाच्या संथ गतीमुळे पुन्हा मुदत वाढण्याची चिन्हे

नांदेड: राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापर्यंत पूर्ण होण [...]
व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई थांबवणार आ. रोहित पवार यांची अन्याय होऊ न देण्याची व्यापाऱ्यांना ग्वाही

व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई थांबवणार आ. रोहित पवार यांची अन्याय होऊ न देण्याची व्यापाऱ्यांना ग्वाही

कर्जत  : कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. त [...]
जल जीवन मिशनच्या मंदगती योजनांना तात्पुरती स्थगिती-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

जल जीवन मिशनच्या मंदगती योजनांना तात्पुरती स्थगिती-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिमाणशी 55 लिटर शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, जिल्ह्य [...]
हिंदू धर्माच्या कुंभमेळ्याच्या निधींवरच सा.बां.तील अधिकार्‍यांचा डल्ला !जुजबी कारणांवरून अनेक निविदा अपात्र ठरवत, ठराविक निविदांनाच झुकते माप ?

हिंदू धर्माच्या कुंभमेळ्याच्या निधींवरच सा.बां.तील अधिकार्‍यांचा डल्ला !जुजबी कारणांवरून अनेक निविदा अपात्र ठरवत, ठराविक निविदांनाच झुकते माप ?

मुंबई : देशामध्ये सध्या हिंदुत्वाचा जागर आणि जयघोष सुरू असतांना दुसरीकडे हिंदू धर्मांचा पवित्र उत्सव म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्यातील निधींमधून कोट्य [...]
प्रशासकीय ढिसाळपणावर आमदारांचा थेट प्रहारजनतेची गैरसोय आता खपवून घेतली जाणार नाही!

प्रशासकीय ढिसाळपणावर आमदारांचा थेट प्रहारजनतेची गैरसोय आता खपवून घेतली जाणार नाही!

लोकशाहीत प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी असते, पण जेव्हा हेच प्रशासन सुस्तावते, तेव्हा सर्वसामान्यांचे जीणे असह्य होते. किनवट-माहूर विधानसभा मतदारसं [...]
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे

ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे

कोपरगाव :  जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहरा [...]
पावसाळ्यात आरळीचा संपर्क तुटतो; उंच पुलासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

पावसाळ्यात आरळीचा संपर्क तुटतो; उंच पुलासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

 शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरळी गावातील मुख्य नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत आहे [...]
मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण

मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण

नायगाव तालुक्यातील मांजरम गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र खड्डे, साचलेले सांडपाणी आणि कचर्‍याचे ढीग यामुळे ग्रामस [...]
प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश

प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश

बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील नमरा कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांवरून जाणार्‍या धोकादायक विजेच्या तारांचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला [...]
1 2 10 / 20 POSTS