Tag: विकास कामे
१५ ऑगस्टपर्यंत अहिल्यादेवी होळकर स्मारक पूर्ण होण्याची आशा मावळली १०० दिवसांच्या लक्ष्यालाही हुलकावणी; कामाच्या संथ गतीमुळे पुन्हा मुदत वाढण्याची चिन्हे
नांदेड: राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापर्यंत पूर्ण होण [...]
व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई थांबवणार आ. रोहित पवार यांची अन्याय होऊ न देण्याची व्यापाऱ्यांना ग्वाही
कर्जत : कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. त [...]

जल जीवन मिशनच्या मंदगती योजनांना तात्पुरती स्थगिती-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
बीड : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिमाणशी 55 लिटर शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, जिल्ह्य [...]
हिंदू धर्माच्या कुंभमेळ्याच्या निधींवरच सा.बां.तील अधिकार्यांचा डल्ला !जुजबी कारणांवरून अनेक निविदा अपात्र ठरवत, ठराविक निविदांनाच झुकते माप ?
मुंबई : देशामध्ये सध्या हिंदुत्वाचा जागर आणि जयघोष सुरू असतांना दुसरीकडे हिंदू धर्मांचा पवित्र उत्सव म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्यातील निधींमधून कोट्य [...]
प्रशासकीय ढिसाळपणावर आमदारांचा थेट प्रहारजनतेची गैरसोय आता खपवून घेतली जाणार नाही!
लोकशाहीत प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी असते, पण जेव्हा हेच प्रशासन सुस्तावते, तेव्हा सर्वसामान्यांचे जीणे असह्य होते. किनवट-माहूर विधानसभा मतदारसं [...]
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे
कोपरगाव : जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहरा [...]
पावसाळ्यात आरळीचा संपर्क तुटतो; उंच पुलासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरळी गावातील मुख्य नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत आहे [...]
“धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा
बीड : अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या सततच्या धोक्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षित जीवन जगणाऱ्या कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळा [...]
मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण
नायगाव तालुक्यातील मांजरम गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र खड्डे, साचलेले सांडपाणी आणि कचर्याचे ढीग यामुळे ग्रामस [...]
प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश
बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील नमरा कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांवरून जाणार्या धोकादायक विजेच्या तारांचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला [...]
