Tag: महाराष्ट्र शेतकरी

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करून सरसकट सातबारा कोरा करामाकपा व अखिल भारतीय किसान सभेचे माहूर तहसील कार्यालयावर आंदोलन; तहसीलदारांना निवेदन
राज्यातील शेतकर्यांसाठी प्रस्तावित कर्जमाफीच्या शासन निर्णयातील (जीआर) जाचक अटी व शर्ती तातडीने रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देत स [...]
उमरी फाटा येथे कर्जमाफी पीक विम्याचे आंदोलनकुक्कडगाव, राक्षसभवन येथे शेतकरी बैठक
सरकारने कर्जमाफीच्या घोषणेमध्ये अनेक अटी शर्ती टाकल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन अतिवृष्ट [...]
31 जुलैपूर्वी खरीप पिक विमा भरा; नवीन नियमांचे पालन करा : अनिल बोर्डे
बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू झाली असून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. जिल्ह्यातील सर्व शेत [...]
पीक विम्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू
दि. 7 जुलै: सन 2025 च्याखरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने नुकस [...]
कर्जत-जामखेडमधील कांदा उत्पादकांना १८७ कोटींचा लाभ
कर्जत : कांद्याला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यभर उभारलेल्या आंदोलनाला यश आल्याचा दावा कर [...]
रोहित पवारच सरसकट कर्जमाफी मिळवून देऊ शकतात-राजेंद्र आमटेसंभाजीनगर आंदोलनात शेतकरी हक्क मोर्चा सहभागी
सरकारने शेतकर्याला कर्जमाफी देण्याचा शब्द दिला असताना सरकारने वारंवार फसवण्याचे काम केले. बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनातून आमदारकी पदरात पाडून [...]
वडवणीचा ऐतिहासिक एल्गार; शेतकर्यांनीच ठरवला दुधाचा भाव, 19 जूनपासून 80 रुपये लिटरतुकाराम मुंडे यांच्या भेसळविरोधी कारवाईनंतर दूध उत्पादक एकवटले; सरकारकडे भाव मागणार नाही, आता आपणच भाव ठरवणार असा निर्धार
वडवणी : दुधाचा दर ठरवण्याचा अधिकार आतापर्यंत सरकार, दूध संघ आणि डेअरी चालकांकडे होता. मात्र वडवणी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांनी हा पायंडा [...]
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईलशेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजीनगर : शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा शेतकरी [...]
ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?
बीड : कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यां [...]
