Tag: प्रशासन
कामाचा ‘ताप’ अन पावसाची धारभर पावसात शिक्षक करतायेत ‘एसआयर’चे काम
अहिल्यानगर : शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची जबाबदारी सांभाळत असतानाच शिक्षकांवर सध्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अंतर्गत मत [...]
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवारमध्ये भूस्खलन, रस्तेही बंद
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन झाले असून, 540 मेगावॅट क्षमतेच्या क्वार जलविद्युत प्रकल्पाजवळील परिसर [...]
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकारअतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; रस्ते झाले जलमय, अनेक ठिकाणी संपर्क तुटला
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी आणि सोमवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, सातारा [...]
उप अभियंता अजय जाधवच्या 300 कोटी घोटाळ्याची एसीबी आणि ईडीकडे तक्रारकार्यकारी अभियंता महेंद्र किणीचा कृपाशीर्वाद ? ; पालघर विभाग, आणि उपविभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार
मुंबई : राज्यात सध्या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग तरी त्यात मागे कसा राहील. पालघर विभाग आणि डहाणू, पालघर उपवि [...]

मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यूएकचा कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह महिलेचा समावेश
मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरातील तीन मजली चाळी [...]
तहसील कार्यालयात लोकशाही दिन नियमित घेण्याची मागणी
शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयात शासनाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा तहसीलस्तरीय लोकशाही दिन नियमितपणे [...]

चौकशीचा फार्स की कारवाईची तयारी?मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामसेवकांवर ’मुंढे पॅटर्न’ लागू होणार का?सीईओ विशाल पाटील यांच्याकडून कठोर निर्णयाची ग्रामस्थांना अपेक्षा
नायगाव : नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना, संबंधितांवर कारव [...]

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू तर १६ कोटींचे नुकसान, १२ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा!
https://youtu.be/-vasUW-Xfwc
हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून १६ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसा [...]
नाझिया इलाही खान यांच्या अटकेची मागणी; कारवाई न झाल्यास शुक्रवारी ‘जन आक्रोश मोर्चा’चा इशारा
सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या नाझिया इलाही खान यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्य [...]
कुंभमेळा निधीत 241 कोटींचा घोटाळागैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करण्याची आ. अनिल परब यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई : पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच् [...]
