Homeताज्या बातम्या

नाझिया इलाही खान यांच्या अटकेची मागणी; कारवाई न झाल्यास शुक्रवारी ‘जन आक्रोश मोर्चा’चा इशारा

सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या नाझिया इलाही खान यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्य

24 तासांत खुलासा करा, अन्यथा अपात्रतेची कारवाईठाकरे गटाचा सहा खासदारांना स्पष्टीकरण देण्याचा इशारा
सरकारी जागेची परस्पर मालकी नोंदवणार्‍यांना दणकाभाडेपट्टा नोंदीवर आता‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार ! ; महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय
एसआयआर 2026 मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा; प्रा. सय्यद शफीक हाश्मी यांचे आवाहनअचूक मतदार यादीसाठी बीएलओंना सहकार्य करा; बुंदेलपुरा येथील जनजागृती कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन


सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या नाझिया इलाही खान यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात त्वरित कारवाई न झाल्यास येत्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ’जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही संबंधित प्रकरणी निवेदने देण्यात आली असून अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

COMMENTS