Homeव्हिडीओ

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू तर १६ कोटींचे नुकसान, १२ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा!

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून १६ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे。 अनेक रस्ते बंद झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे。 हवामान विभागाने (IMD) १२ जुलैपर्यंत सतर्कतेचा (यलो आणि ऑरेंज अलर्ट) इशारा दिला आहे。

पुरुषोत्तम  पुरी यात्रेत भीषण बोट दुर्घटना!दोन महिला भाविकांचा मृत्यू,अनेक जखमी; ट्रस्ट व प्रशासनाच्या नियोजनावर संताप
साकूर परिसराला गारपिटीचा तडाखा
औंढा नागनाथमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून १६ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे。 अनेक रस्ते बंद झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे。 हवामान विभागाने (IMD) १२ जुलैपर्यंत सतर्कतेचा (यलो आणि ऑरेंज अलर्ट) इशारा दिला आहे。

COMMENTS