Category: कृषी
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष
पाथर्डी : शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नासाठी काढलेल्या मोर्चा नंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्वांची १६ वर्षानंतर अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत [...]
सद्गुरू कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात
कर्जत : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन [...]
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण
पाथर्डी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातीच्या [...]
तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
संगमनेर : वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोका [...]
आरेत समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार : मंत्री शेलार80 एकर जागेत 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणार्या ‘हरित महाराष्ट्र - 300 कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई [...]
संजीवनीच्या आकांक्षा भास्करची नौदलात निवड; उपलेफ्टनंट पदाला गवसणी, शेतकरी कुटुंबातील लेकीची मोठी झेप
कोपरगाव : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय नौदलात अधिकारी पदापर्यंत मजल मारत संजीवनी [...]
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथ [...]

शेतकर्यांना कृषी विभागाचे आवाहनकडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करावेत
बीड : जिल्ह्यातील शेतकर्यांना कडधान्य पिकांच्या मुल्यवर्धनास चालना देवून शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळ [...]
शेतकर्यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे
बीड : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला असून, पेरणीची लगबग सुरू झाली आहे. विविध कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबं [...]
