Category: कृषी
पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी
अहिल्यानगर : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आह [...]
निवृत्ती नोकरीतून होते; नात्यातून नव्हे : आ. काळे काळे कारखाना व उद्योग समुहातील कर्मचाऱ्यांना भावनिक निरोप
कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहात कर्मचारी आणि [...]
सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
श्रीगोंदा : तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक महाविद्यालय परिसरात  [...]
नायगाव तालुक्यात पन्नास हजार हेक्टरवर खरीप पेरण्या; पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहरलेली पिके संकटातनायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर व बरबडा मंडळांतील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
नायगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकर्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या पूर्ण केल्या. तालुक्यातील [...]
सहकाराच्या तिजोरीवर राजकीय वारसदारांची नजर; नांदेड जिल्हा बँकेसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाशेतकर्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेसाठी राजकीय घराण्यांची मोर्चेबांधणी; 23 जागांसाठी 169 उमेदवार
शेतकर्यांना पीककर्ज, शेतीपूरक व्यवसायांना अर्थसहाय्य आणि गावपातळीवरील सेवा सहकारी संस्थांना आर्थिक बळ देणारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक [...]

उमरी फाटा येथे पिक विम्यासाठी आंदोलनशेतकर्यांनी उपस्थित रहावे:- शेतकरी हक्क मोर्चा
शेतकर्यांनी कर्जमाफीची लढाई जिंकली आहे तरीही शेतकर्यांच्या हक्काचा हेक्टरी 17 हजार रुपये पिक विमा देऊ असे घोषणे केले असताना सरकारने व पिक विमा [...]

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करून सरसकट सातबारा कोरा करामाकपा व अखिल भारतीय किसान सभेचे माहूर तहसील कार्यालयावर आंदोलन; तहसीलदारांना निवेदन
राज्यातील शेतकर्यांसाठी प्रस्तावित कर्जमाफीच्या शासन निर्णयातील (जीआर) जाचक अटी व शर्ती तातडीने रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देत स [...]
किनवट-माहूरच्या शेतकर्यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापह [...]
विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
शेवगाव : पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील शेतकरी ज्ञानदेव रावसाहेब डमाळे (वय ३५) यांचा शेतात पेरणीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून [...]
