Category: कृषी
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘सुभाष चंद्रा कर्जमाफी मॉडेल’ लागू करा! भांडवलदारधार्जिण्या सरकारच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बीड: बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, १ जानेवारी ते ३१ जुलै २०२६ या सात महिन्यांत १२३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्य [...]
बीड जिल्हा दुष्काळाच्या छायेत; शेतकरी होरपळला, आमदार-खासदार कुठे गेले?
नद्या-नाले, तलाव-बंधारे कोरडे; पिके करपली, चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; महा एनजीओ फेडरेशनचे जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांचा सवाल
बीड: पावसाळ [...]

शीवरस्ता ते तिकांडे-शिंदे वस्ती शेतरस्त्याची महसूल अभिलेखात नोंद होणार अनेक वर्षांपासून प्रलंबित शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमधून आनंद
शिरूर: हिवरसिंगा शीव हद्दीपासून पूर्वेकडे जाणार्या पारंपरिक वहिवाटीतील शेतरस्त्याची महसूल अभिलेख तसेच गावनकाशात नोंद करण्याच्या मागणीला अखेर सका [...]
फलक तहसीलसमोर; उपोषणकर्ते मात्र गायब! कृषी सौर योजनेच्या विरोधातील आंदोलनावर प्रश्नचिन्ह
कर्जत: मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत राशीन ते खेडदरम्यान सुरू असलेल्या वीज वाहिनीच्या कामाला विरोध करत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. त्यास [...]

फसव्या कर्जमाफीच्या विरोधात ‘स्वाभिमानी’चा एल्गार शेवगाव तहसीलवर मोर्चा; चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
oplus_0
शेवगाव: तालुक्यात पावसाने मोठा खंड दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमी [...]

गेवराई तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थितीने पिकांचे नुकसान; शिवसेना जिल्हा संघटक विक्रमराजे भोसले यांनी बांधावर जाऊन घेतली पाहणी कापूस व इतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना
ऊमापूर: दुष्काळजन्य परिस्थितीमुळे गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बीड जि [...]
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘सुभाष चंद्रा कर्जमाफी मॉडेल’ लागू करा! बीड जिल्ह्यात सात महिन्यांत १२३ शेतकरी आत्महत्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ सप्टेंबरला निदर्शने – डॉ. गणेश ढवळे
बीड: बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, १ जानेवारी ते ३१ जुलै २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल १२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या क [...]
राज्यात पावसाची ओढ कायम; ३ ते १० सप्टेंबरदरम्यान पावसाचा अंदाज
मुंबई: राज्यातील पावसाच्या वितरणामध्ये यंदा मोठी तफावत दिसून येत असून, एका भागात मुसळधार पाऊस तर दुसऱ्या भागात पावसाची दीर्घ प्रतीक्षा, असे विरोध [...]
२० वर्षांचा बांधविवाद अखेर मिटला; ‘पोलीस आपल्या बांधावर’ उपक्रमाला यश
सिरसाळा: ग्रामीण भागात शेतीच्या बांध, हद्द, वहिवाटीची वाट तसेच पाण्याच्या प्रश्नावरून होणारे वाद आणि त्यातून निर्माण होणारी भांडणे व संभाव्य गुन् [...]

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्यांसाठी? तीन महत्त्वाच्या ट्रिगरमध्ये बदल; नुकसान होऊनही भरपाईसाठी शेतकऱ्यांची कसरत
नांदेड: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना सध [...]
