Category: कृषी
कुपटी-मोहपूर रस्त्यावरील पूल खरडल्याने बससेवा बंद; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, नागरिकांचे हालपहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था उघड; ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत संताप, कारवाईची मागणी
दि. 28 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माहूर तालुक्यातील कुपटी-मोहपूर मार्गावरील दिघडी तांडा परिसरातील कच्च्या नळकांडी पुलालगतचा भराव [...]

वसंतराव नाईकांनी राज्यात हरितक्रांती घडवली – राजेंद्र आमटेकृषी दिनी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने अभिवादन
सर्वसामान्य शेतकर्याच्या घरामध्ये जन्म घेणार्या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रात हरितक्रांती घडविण्याचे काम केले, असे प्रतिपादन शेतकरी हक्क [...]
कर्जमाफीसह विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्याआ. रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
कर्जत : शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी आमदार रो [...]
आठ गाई गेल्या… पण माणुसकी जिवंत राहिली !
देवळाली प्रवरा : कधी कधी एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त होते... तर कधी अनोळखी माणसांच्या मदतीमुळे जगण्याची नवी उमेद मिळते. देवळाली प्रवरा येथील मच्छ [...]

नैसर्गिक ऑक्सिजनची खऱ्या अर्थाने गरज : डॉ. कदम
निघोज : नैसर्गिक ऑक्सिजन किती महत्वाचा आहे याची जाणीव कोरोना काळात सातत्याने होत होती. म्हणूनच आजही माणसी एक झाडाची गरज असून वृक्षारोपण ही काळाची [...]
वांजोळी येथे सघन कापूस लागवड मार्गदर्शन
माका : कृषी दिनानिमित्त वांजोळी (ता. नेवासा) येथे शेतकरी बांधावर आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर सुधाक [...]
जल जीवनच्या प्रलंबित कामांकडे आ.काळेंनी वेधले सरकारचे लक्ष
कोपरगाव : मतदारसंघातील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या सुधारित पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच महत्त्वाच्या राज्य [...]
शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द!महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ; शेतकर्यांची अडवणूक करणार्या अधिकार्यांवर कारवाई
मुंबई: बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणार्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक [...]

अखेर कामखेडा-कांबी शिवरस्ता खुला; 25 वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गीजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये समाधान
बीड तालुक्यातील कामखेडा-कांबी या दोन गावांना जोडणारा तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ विविध कारणांमुळे बंद असलेला शिवरस्ता अखेर महसूल प्रशासनाच्या प्र [...]

तीन वर्षांनंतर वन पर्यटन केंद्र सुरू; आत मात्र दुरावस्था लाखोंची सौर यंत्रणा निष्क्रिय; चोरी, देखभालीच्या अभावामुळे वन विभागावर प्रश्नचिन्ह
oplus_0
शेवगाव : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेले वन पर्यटन केंद्र अखेर जनतेच्या सातत [...]
