Author: Raghunath

करंजी शाळेस वॉटर प्युरिफायर मशीन भेट
कोपरगाव शहर : आंतरराष्ट्रीय लायन्स, लीनेस व लिओ क्लब कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तथा कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक सत्येन मुंदडा यांच्या [...]
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे समताचा कारभार प्रगती पथावर : काळे
कोपरगाव शहर : "सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्ज क्षेत्रात समताने उल्लेखनीय पराक्रम केला असून, ही बाब आमच्यासाठी देखील प्रेरणादायी [...]
नागरिकांनी माहिती द्यावी ; बीएलओशी संपर्क न झाल्यासमतदार यादीतून नाव वगळले जाईल : प्रांताधिकारी पाटील
कर्जत : आगामी कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदा [...]
दिंडीतील वारकऱ्यांसाठी चरणसेवा उपक्रममुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत आयोजन
अहिल्यानगर : आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद् [...]
‘समृद्धी’वरील ‘शिर्डी एक्झिट’वरील खड्डे तातडीने बुजवाआ.विवेक कोल्हे यांचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास निवेदन
कोपरगाव : मुंबई नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील शिर्डी एक्झिट क्रमांक २० परिसरात मोठ्या प्रमाणात पडलेल्या धोकादायक ख [...]
सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
श्रीगोंदा : तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक महाविद्यालय परिसरात  [...]
गोदड महाराजांची यात्रा परंपरेनुसारच होणारग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय ; लोकवर्गणीचा शुभारंभ
कर्जत : थोर संत सद्गुरू गोदड महाराजांची कामिका एकादशी निमित्त होणारी पारंपरिक रथयात्रा यंदाही परंपरेनुसार सर्व ग्रामस्थांच्या सहभागातूनच सा [...]
महिलांना न्याय, सुरक्षा व सक्षमीकरणासाठी सर्व विभागांचा प्रभावी समन्वय आवश्यक : विजया रहाटकर
महिलांना न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरण प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास, पोलीस, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, विधी सेवा प्राधिकरणासह सर [...]
मुंबईत पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचा ’स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने गौरव
जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि सातत्यपूर्ण वृत्तांकन करणारे ’टाईम्स न्यूज 24’ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा पत्रकार किशोरकुमार शिवाज [...]
नायगाव तालुक्यात पन्नास हजार हेक्टरवर खरीप पेरण्या; पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहरलेली पिके संकटातनायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर व बरबडा मंडळांतील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
नायगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकर्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या पूर्ण केल्या. तालुक्यातील [...]
