Tag: शेतकरी
कृषी खात्यातील निविष्ठा खरेदी भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करातुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी – वसंत मुंडे
महाराष्ट्रातील कृषी विभागात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत निविष्ठा खरेदीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रद [...]
नायगाव तालुक्यातील पाच महसूल मंडळांत दमदार भिज पाऊसकरपून जाणार्या पिकांना जीवदान शेतकर्यात समाधानाचे वातावरण निर्माण
नायगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर होती. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग, [...]
पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी
अहिल्यानगर : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आह [...]
नायगाव तालुक्यात पन्नास हजार हेक्टरवर खरीप पेरण्या; पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहरलेली पिके संकटातनायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर व बरबडा मंडळांतील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
नायगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकर्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या पूर्ण केल्या. तालुक्यातील [...]
सहकाराच्या तिजोरीवर राजकीय वारसदारांची नजर; नांदेड जिल्हा बँकेसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाशेतकर्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेसाठी राजकीय घराण्यांची मोर्चेबांधणी; 23 जागांसाठी 169 उमेदवार
शेतकर्यांना पीककर्ज, शेतीपूरक व्यवसायांना अर्थसहाय्य आणि गावपातळीवरील सेवा सहकारी संस्थांना आर्थिक बळ देणारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक [...]
संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध; तीव्र आंदोलनाचा इशारामहावितरणच्या कारवाईविरोधात जिल्हाधिकार्यांना निवेदन
बीड : महावितरण कंपणी कडून वीज ग्राहकांच्या संमती शिवाय स्मार्ट विज मीटर बसविण्याचे प्रकार सुरु असून स्मार्ट बीज मीटरची सक्ती केली जात असून ग्राहक [...]

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
किनवट-माहूरच्या शेतकर्यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापह [...]
मुख्यमंत्र्यांचा लोकाभिमुख निर्णय !
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे ही कोणत्याही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असते. शेतीवर अवलंबून असले [...]
दैनिक लोकमंथनच्या बातमीचा दणकाप्रयोगशाळेने उमरीतील ‘झिंकेटेड’ खताचे दोन्ही नमुने निकृष्ट ठरवले; कृषी विभागाची क्लिनचिट फोल
उमरी तालुक्यातील कुदळा येथे निकृष्ट खत विक्रीच्या प्रकरणात दैनिक लोकमंथनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. शेतकर्यांच्या तक [...]
