Tag: ग्रामीण विकास
“धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा
बीड : अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या सततच्या धोक्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षित जीवन जगणाऱ्या कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळा [...]
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त अंजनवती येथे शेकडो शेतकर्यांना मोफत खत वाटप
बीड : महाराष्ट्र कृषी दिन तसेच हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बीड तालुक्य [...]

म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी – शिवराम राऊत
बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी शिवश्री कृषी मंडळ, हिव [...]
नवनगरांच्या निर्मितीबाबत शासनाने स्पष्ट माहिती द्यावीआमदार आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी
कोपरगाव : विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित नव नगरांच्या निर्मितीसाठी कोपरगाव मतदार संघातील काही गावांचा त्यामध्ये सम [...]

ग्रामसेवक मुख्यालयी नसल्याने विकासकामांना खिळ; शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर परिणामनायगाव तालुक्यातील ग्रामविकास प्रक्रियेलाच फटका; मुख्यालयी वास्तव्यास असलेल्या ग्रामसेवकांची पडताळणी करून कारवाईची ग्रामस्थांची मागणी
नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. याचा थेट परिणाम ग्रामप [...]
मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण
नायगाव तालुक्यातील मांजरम गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र खड्डे, साचलेले सांडपाणी आणि कचर्याचे ढीग यामुळे ग्रामस [...]
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजूपहिल्याच दिवशी खातेप्रमुखांच्या कामकाजाचा घेतला आढावा; विकासकामांना गती देण्याच्या सूचना
नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी [...]
कुपटी-मोहपूर रस्त्यावरील पूल खरडल्याने बससेवा बंद; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, नागरिकांचे हालपहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था उघड; ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत संताप, कारवाईची मागणी
दि. 28 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माहूर तालुक्यातील कुपटी-मोहपूर मार्गावरील दिघडी तांडा परिसरातील कच्च्या नळकांडी पुलालगतचा भराव [...]

वसंतराव नाईकांनी राज्यात हरितक्रांती घडवली – राजेंद्र आमटेकृषी दिनी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने अभिवादन
सर्वसामान्य शेतकर्याच्या घरामध्ये जन्म घेणार्या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रात हरितक्रांती घडविण्याचे काम केले, असे प्रतिपादन शेतकरी हक्क [...]
जलजीवन योजनांसाठी १५ दिवसांत निधी देणारमंत्री गुलाबराव पाटील यांचे आ. विवेक कोल्हे यांना आश्वासन
कोपरगाव : विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग संगमनेरच्या कोपरगाव व राहाता अंतर्गत मंजूर असलेल्या जलजीवन पाणीपुरवठा योजनांची प् [...]
