Tag: ग्रामीण विकास
आ.रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट रस्ते, पूल आणि न्यायालयासाठी निधीची मागणी
जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आ. रोहित पवार यांनी दि ७ [...]
सहकारातील संत : लोकनेते मारुतरावजी घुले पाटील
अहिल्यानगर जिल्ह्यात विसाव्या शतकात राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात जे ग्रामीण नेतृत्व उदयाला आले त्यामध्ये एकेकाळचे अहिल्यानगर ज [...]

मुख्यालयी वास्तव्याचे प्रमाणपत्र पुरेसे की प्रत्यक्ष पडताळणी आवश्यकमुख्य कार्यकारी अधिकार्यांनीही लक्ष घालण्याची नागरिकांची मागणीग्रामसेवकांनी गावात राहून नागरिकांची कामे वेळेत करावीत = बिडीओ पी. एन. वानखडे
नायगाव : नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याच्या तक्रारींना दैनिक लोकमंथनने वृत्तमालिकेद्वारे व [...]
आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालयात विविध स्पर्धाजागतिक सहकार दिन उत्साहात साजरा
आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगाव (ता. केज, जि. बीड) आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धा, उत् [...]
30 वर्षांनंतर बरबडा-बिलोली बससेवा पुन्हा सुरू; विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील व माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड गेल्या सुमारे 30 वर्षांपासून बंद असलेली बरबडा-बिलोली राज्य परिवहन बससेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही [...]
एकाच वैद्यकीय अधिकार्यावर 50 हजार नागरिकांची जबाबदारीतामसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा संकटात
नांदेड : हदगाव तालुक्यातील तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळ [...]

बालमटाकळीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण
https://youtu.be/LnqkIz_eSRw
दिवसेंदिवस हवामानात बदल होत चालला असून प्रदूषण वाढत चालले आहे , याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत असून वाढत्या प्रद [...]
“धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा
बीड : अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या सततच्या धोक्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षित जीवन जगणाऱ्या कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळा [...]
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त अंजनवती येथे शेकडो शेतकर्यांना मोफत खत वाटप
बीड : महाराष्ट्र कृषी दिन तसेच हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बीड तालुक्य [...]

म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी – शिवराम राऊत
बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी शिवश्री कृषी मंडळ, हिव [...]
