Tag: Rural development Maharashtra
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीस चालना
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञान यांचा समन्वय साधून राज्यातील पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व समृद्ध करावा, असे आवाहन पशुसंवर्ध [...]
सात्रळ येथे प्रवरेच्या कृषिकन्यांचे आगमन
लोणी : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे कृषी महाविद्यालय, लोणीच्या कृषिकन्यांचे आगमन झाले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. [...]
कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे
अकोले : सत्तेत असताना आणि सत्तेबाहेर असतानाही कै. मधुकरराव पिचड यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी लढाऊ भूमिका कायम ठेवली. भंडारदरा धरणाच्या पाण्यावरील [...]
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परळीतील 18 ग्रामपंचायतींच्या विकासकामांची तपासणी पूर्ण
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परळी वैजनाथ तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या विकासकामांचे मूल्यांकन व तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. [...]
विधानपरिषदेवर संधी हे श्रद्धा-सबुरीचे फळ : आ. कोल्हे
कोपरगाव :“सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार युतीधर्म पाळत थांबावे लागले. त्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षा [...]
धुनकवाड येथे सरपंच भागवत गव्हाणे यांच्या पुढाकारातून पिण्याच्या पाण्याची सोयबंद हातपंपांना मोटार बसवून टाक्यांची व्यवस्था;ग्रामस्थांना दिलासा
धुनकवाड नं. 1 व 2 येथे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करण्यात [...]

चाकरवाडीत तहसीलदार शेळकेंनी साधला ग्रामस्थांशी संवादनागरिकांना विविध सेवांचा गावातच लाभ देण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्धार; राजस्व अभियानात अनेक विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी
शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत मौजे चाकरवाडी येथे माऊली महाराज मंदिर पर [...]
विवेक कोल्हे १४ मे रोजी घेणार विधान परिषदेत शपथ
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाकडून युवा, अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व म्ह [...]
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
सोलापूर : राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार त [...]

शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारे जिवंत करून घ्यावेतप्रांताधिकारी नितीन पाटील ; कर्जतमध्ये ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
कर्जत : आजही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर अनेक वेगवेगळ्या नोंदी अनावश्यक पणे झालेल् [...]
