Tag: Lokmanthan News24
मुक्त पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा
एस.एम.युसूफ़ यांचा 'सा. युवा लोकमित्र' कडून 'ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर' पुरस्काराने गौरव
बीड: शहरातील मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांना नुकतेच सा. [...]
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सार्वजनिक जयंती बीड शहरात प्रथमच; विविध उपक्रमांचे आयोजन
बीड: आरक्षणाचे जनक आणि सत्यशोधकीय थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी करण्यात येते. या पार्श् [...]
माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन; शेतकर्यांना विषमुक्त व शाश्वत शेतीचे प्रत्यक्ष धडे
केज: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन [...]

पावसाची ओढ; मागच्या वर्षी जूनमध्ये ९० टक्के पेरण्या; यंदा अजून चाड्यावर मूठ नाही!
कडा: सध्या मान्सूनचा लपंडाव सुरू असल्याने यंदाचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी जून महिन्याच्या याच कालावधीत राज्यातील तब्बल ९ [...]
.webp)
प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावेत; विवरणपत्र दाखल न केल्यास दहा हजारांचा दंड
बीड: प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकेने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Annual Sta [...]
गेवराई तालुक्यातील अग्रगण्य ग्रामपंचायतीच्या नाकावर टिच्चून चकलांबा जि.प. माध्यमिक शाळेत घाणीचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे आरोग्य वार्यावर
चकलांबा: बीड जिल्ह्यातील अग्रगण्य ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या चकलांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषद माध्यमिक [...]
वाळूतस्करांवर कारवाई होते, मग ४२ कोटींच्या बोगस वृक्षलागवडीची चौकशी का नाही? डॉ. गणेश ढवळेंचा आ. विजय सिंह पंडितांना सवाल
बीड: गोदावरी पट्ट्यातील वाळू तस्करी प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्यांवर चौकशी होऊन कारवाई होत आहे. मात्र बीड जिल्ह्या [...]
संत ज्ञानेश्वर माऊली दादांचे नाव घेतल्याने पुण्यवंत होता येते; महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे प्रतिपादन
बीड: संत ज्ञानेश्वर माऊली दादांचे नाव घेतल्याने पुण्यवंत होता येते, असे प्रतिपादन श्री ह भ प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले. श्री क्षेत्र [...]
शेतकर्यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष
अंबाजोगाई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, खरीप हंगाम २०२५-२६ मधील अतिवृष्टीमुळे [...]
पिकविमा व सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाचा संघर्ष सुरूच राहणार; म्हासापूर येथे शासन निर्णयाची होळी
बीड: पंढरपूर येथील आंदोलनानंतर शेतकर्यांच्या कर्जमाफीतील अटी व शर्ती रद्द करून शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र [...]
