Tag: शेतकरी न्याय
सरसकट कर्जमाफीसाठी ठाकरे सेनेचे आंदोलन
कोपरगाव शहर : राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असतांना सरकार मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ब [...]
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईलशेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजीनगर : शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा शेतकरी [...]
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्नांवरून विरोधक घेरणार
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्का [...]
ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?
बीड : कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यां [...]
शेतकर्यांचे रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडवा; सौहार्दाने वागा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमहसूल यंत्रणेला जिल्हाधिकार्यांचे निर्देश; शेतरस्ते अडविणार्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश
बीड : महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच [...]
सरसकट कर्जमाफीसाठी मंगळवारी पारनेर तहसीलवर मोर्चाखा. लंके यांच्या उपस्थितीत बैठक ; शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग
पारनेर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या २३ जून रोजी पारनेर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आह [...]
फसव्या कर्जमाफीविरोधात शासन आदेशाचे दहन; शिवसेनेचा निषेध
शिरूर तालुक्यातील मातोरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकर्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर महायुती सरकारच्या कथित फसव्या [...]
देवाभाऊंचे शेतकर्यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा!जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर वाटप करून लक्षवेधी आंदोलन; डॉ. गणेश ढवळे यांचा शासनावर निशाणा
बीड : राज्य शासनाने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सरसकट कर्जमाफी नसून जाचक अटी व शर्तींच्या जंजाळात अडकलेल [...]

कर्जा मुळे अनेक शेतकर्यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार
बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]

इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये चाळीसगावचा सोलर प्रकल्प उभारला का?सखोल चौकशीचे आदेश ; दोषी आढळल्यास कठोर कारवाई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सोलर प्रकल्पासाठी खरेदी करण्यात आलेली जमीन अभयारण्याच्या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येते का, तसेच भू [...]
