Tag: शेतकरी आंदोलन

इंधन साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
मुंबई : राज्यात इंधन साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले असून, याच वेळी कांदा उ [...]

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा बळी दिला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची कडाडून टीका
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर जोरदार टीका करत भारतीय शेतकऱ्यांच्या हिताकडे दु [...]

पाणंद रस्ते ग्रामीण मार्गात समाविष्ट करण्यासाठी श्रीगोंदेत धरणे
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;brp_mask:0;brp_del_th:null;brp_del_sen:null;delta:null;module: photo;hw-remosa [...]

आंदोलनाच्या इशार्यानंतर कारखाना प्रशासन सजगमहिनाअखेर ऊस देयक अदा करण्याचे लेखी आश्वासन
जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून ऊस गाळप करूनही शेतकर्यांना देयके अद्याप मिळालेली नसल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. [...]
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]

बेकायदेशीर रस्त्यामुळे शेतजमिनीचे नुकसानचौकशी व नुकसानभरपाईसाठी श्रीगोंदे तहसिलसमोर उपोषण
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;brp_mask:0;brp_del_th:null;brp_del_sen:null;delta:null;module: photo;hw-remosa [...]
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक; सोलापूरच्या माढा तालुक्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन
सोलापूर : नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यातील शेतकरी आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसू लाग [...]
साखर निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक साखर उद्योग संकटात ; किसान सभेची टीका
अकोले : केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्रासह देशातील साखर उद्योगासाठी अत्यंत घातक असून ऊस उत्पादक शेतकऱ् [...]
आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावरून आंदोलनराजू शेट्टींसह प्रमुख नेत्यांची पोलिसांकडून धरपकड
मुंबई, दि. 15 मे : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या आंदोलन मोर्चादरम्यान मोठा तणाव निर्मा [...]
नाफेडमार्फत तातडीने कांदा खरेदी कराजयंत पाटील ; कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव व अनुदानाची मागणी
मुंबई : राज्यात कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् [...]
