Tag: महाराष्ट्र शासन
जेव्हा थेट महसूलमंत्र्यांचा शेतकरी प्रतिनिधीला फोन येतो…
श्रीगोंदा : शेतकऱ्यांसाठी शेतपाणंद रस्त्यांच्या अंमलबजावणीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी राज्याचे महसूलमंत्र [...]

म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी – शिवराम राऊत
बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी शिवश्री कृषी मंडळ, हिव [...]
नवनगरांच्या निर्मितीबाबत शासनाने स्पष्ट माहिती द्यावीआमदार आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी
कोपरगाव : विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित नव नगरांच्या निर्मितीसाठी कोपरगाव मतदार संघातील काही गावांचा त्यामध्ये सम [...]

जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यात सात ठिकाणी वसतिगृह उभारणार
मुंबई : जैन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मुंबई, नवी मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण सात ठिकाणी वसतिगृहे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जैन [...]
महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ऐतिहासिक : माजी आ. कोल्हे
कोपरगाव : महाराष्ट्र शासनाने महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला योग्य मान्यता देण्या [...]
समाज परिवर्तनासाठी महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत संशोधनउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
मुंबई : समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनप्रवासाचे आणि कार्यकर्तृत्वाचे सखोल संशोधन होणे आवश्यक असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी नव [...]
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगितीमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल
मुंबई : राज्यातील माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या वादग्रस्त नियमांना राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समा [...]
शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द!महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ; शेतकर्यांची अडवणूक करणार्या अधिकार्यांवर कारवाई
मुंबई: बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणार्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक [...]
त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत बाभळी बंधार्यातील 0.2 टीएमसी पाणी तेलंगणातील श्रीरामसागरला सोडले
धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीवरील वादग्रस्त बाभळी बंधार्यातील 0.2 टीएमसी (सुमारे 5.5 दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसा [...]
’लाडकी बहीण, लाडका भाऊ… आता ’लाडके मायबाप’ व्हावेत!’- डॉ. वैद्यनांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार; ज्येष्ठ नागरिकांच्या 13 मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
राज्यात ’लाडकी बहीण’ आणि ’लाडका भाऊ’ यांसारख्या योजनांनंतर आता 60 वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी ’लाडके मायबाप योजना’ सुरू करण्यात यावी, अ [...]
