Tag: मराठवाडा

राज्यात आजपासून दोन दिवस पावसाची शक्यता
पुणे : राज्यात उष्णतेचा कडाका वाढत असतानाच आता मान्सूनपूर्व पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण वगळता उर्वरित राज [...]

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा विलंब विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी; वेळबद्धतेची मागणी तीव्र
नांदेड : रविवार, 3 मे रोजी पार पडलेल्या ‘नीट’ परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास घेतला असला, तरी खरी चिंता आता पुढील [...]
ओबीसी विकासासाठी शासनाचा ठोस रोडमॅप; नांदेडमध्ये कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात
नांदेड : ओबीसी आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून ठोस पावले उचलत असून, तरुणांनी नोकरी मागणारे न बनता [...]
बीड जिल्ह्यातील असंख्य युवकांचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश;संजय सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
गेवराई : महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 एप्रिल रोजी हॉटेल हिना बीड येथे पार पडलेल्या [...]
बीड कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ‘सरडा’ म्हणजे शेतकर्यांची क्रूर थट्टा!सरकार सरडे पालनासाठी अनुदान देणार काय? – डॉ. गणेश ढवळे
बीड : बीड येथील छत्रपती संभाजी क्रीडांगणावर 1 मे ते 5 मे दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात राजकीय पुढार्यांच्या हस् [...]
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकारबाभूळवाडीत महा आरोग्य शिबिरातून आरोग्यसेवेचा प्रेरणादायी आदर्श
बीड : मौजे बाभूळवाडी (ता. जि. बीड) येथे दि. 01 मे 2026 रोजी अखंड हरिनाम सप्ताहाच्या पावन निमित्ताने आयोजित करण्यात आलेले महा आरोग्य शिबिर ग्रामीण [...]
संत बंकटस्वामी महाराजांनी महाराष्ट्राला दिले ‘हिरे’ संत – उमेश महाराज दशरथेजोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या भक्कम पायाभरणीचे श्रेयही स्वामींनाच
बीड : संत भगवान बाबा, संत वामनभाऊ यांसारखे थोर ‘हिरे’ संत महाराष्ट्राला देण्याचे कार्य संत बंकटस्वामी महाराजांनी केले. समाजातील रुढींना योग्य वळण [...]
मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकर्यांच्या आत्महत्यासरकारला आणखी किती बळी हवेत; वडेट्टीवारांचा संतप्त सवाल
मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या तीन म [...]

लातूर जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताने तीन बळी
लातूर : मराठवाड्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असून, लातूर जिल्ह्यात उष्माघातामुळे मृत्यूंची चिंताजनक मालिका स [...]
निसर्गाचा इशारा की मानवी चूक?
राज्यात सध्या अनुभवास येत असलेली उष्णतेची तीव्र लाट ही केवळ ऋतूमानातील साधी बदलाची बाब राहिलेली नाही; ती आता एक गंभीर पर्यावरणीय आणि सार्वजनिक आर [...]
