Tag: जलसंकट
अनधिकृत पाणी उपसा करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणारजिल्हाधिकार्यांचा इशारा; धरणांमध्ये केवळ 31.40 टक्के उपयुक्त पाणीसाठा
नांदेड जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने जलाशय, तलाव आणि विविध पाणीस्रोतांमधील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून अनेक ठिकाणी पाणी [...]
पाण्याचा काटकसरीने वापर ही काळाची गरज : पालकमंत्री विखे
शिर्डी : भविष्यातील वाढते जलसंकट लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने, विशेषतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाण्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करणे ही [...]
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने चकलांबा ग्रामपंचायतीचा पाणी बचतीचा निर्णय; तलावातील पाणी उपशाला पूर्ण बंदीसरपंच प्रियंका ताई खेडकर व ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक
गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीने भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन गावाच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. दिवसेंदि [...]

मान्सून रखडला! जून महिन्यात तब्बल ४२ टक्के कमी पाऊस झाल्याने देशावर दुष्काळाचे सावट
https://www.youtube.com/watch?v=8u39SYd9asI
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, ४ ते १८ जून दरम्यान देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्ब [...]
असह्य उन्हाळा-उकाळा आणि झोपेचा शोध !
महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा लोकांच्या जगण्याची कठोर परीक्षा घेणारा अनुभव ठरला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत तापमानाने अनेक ठिकाणी विक्रमी पात [...]

महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश
https://www.youtube.com/watch?v=JpCAPBSwSOM
'एल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री रा [...]
कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले
कर्जत : उन्हाळी आवर्तन क्रमांक २ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कर्जत तालुक्यातील विविध पाझर तलाव, बंधारे आणि पाणीपु [...]
भुतवडा तलाव पाणीपातळी खालवली; टंचाई काळात नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्षा चिंतामणींचे आवाहन
जामखेड : सध्या उन्हाळ्यात तापमानाची उच्चतम नोंद झाली आहे. वातावरणातील उष्णतेचा मोठा परिणाम तलावातील पाणी साठ्यांवर झाला आहे. जामखेड शहराला पाणीप [...]
आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश-गोदावरी नदीपात्रात पाणी सुटणार
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आ. विजयसि [...]
भोकर तालुक्यात भीषण पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी गावकर्यांची वणवण;जाकापूर तांड्यात महिलांचे हाल, जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर
नांदेड : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. तालुक्यातील अनेक गाव [...]
