Tag: जलसंकट

1 2 10 / 14 POSTS
अनधिकृत पाणी उपसा करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणारजिल्हाधिकार्‍यांचा इशारा; धरणांमध्ये केवळ 31.40 टक्के उपयुक्त पाणीसाठा

अनधिकृत पाणी उपसा करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणारजिल्हाधिकार्‍यांचा इशारा; धरणांमध्ये केवळ 31.40 टक्के उपयुक्त पाणीसाठा

नांदेड जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने जलाशय, तलाव आणि विविध पाणीस्रोतांमधील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून अनेक ठिकाणी पाणी [...]
पाण्याचा काटकसरीने वापर ही काळाची गरज : पालकमंत्री विखे  

पाण्याचा काटकसरीने वापर ही काळाची गरज : पालकमंत्री विखे  

शिर्डी : भविष्यातील वाढते जलसंकट लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने, विशेषतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाण्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करणे ही [...]
मान्सून रखडला! जून महिन्यात तब्बल ४२ टक्के कमी पाऊस झाल्याने देशावर दुष्काळाचे सावट

मान्सून रखडला! जून महिन्यात तब्बल ४२ टक्के कमी पाऊस झाल्याने देशावर दुष्काळाचे सावट

https://www.youtube.com/watch?v=8u39SYd9asI भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, ४ ते १८ जून दरम्यान देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्ब [...]
असह्य उन्हाळा-उकाळा आणि झोपेचा शोध !

असह्य उन्हाळा-उकाळा आणि झोपेचा शोध !

महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा लोकांच्या जगण्याची कठोर परीक्षा घेणारा अनुभव ठरला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत तापमानाने अनेक ठिकाणी विक्रमी पात [...]
महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश

महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश

https://www.youtube.com/watch?v=JpCAPBSwSOM 'एल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री रा [...]
कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले

कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले

कर्जत : उन्हाळी आवर्तन क्रमांक २ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कर्जत तालुक्यातील विविध पाझर तलाव, बंधारे आणि पाणीपु [...]
भुतवडा तलाव पाणीपातळी खालवली; टंचाई काळात नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्षा चिंतामणींचे आवाहन

भुतवडा तलाव पाणीपातळी खालवली; टंचाई काळात नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्षा चिंतामणींचे आवाहन

 जामखेड : सध्या उन्हाळ्यात तापमानाची उच्चतम नोंद झाली आहे. वातावरणातील उष्णतेचा मोठा परिणाम तलावातील पाणी साठ्यांवर झाला आहे. जामखेड शहराला पाणीप [...]
आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश-गोदावरी नदीपात्रात पाणी सुटणार

आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश-गोदावरी नदीपात्रात पाणी सुटणार

गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आ. विजयसि [...]
भोकर तालुक्यात भीषण पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी गावकर्‍यांची वणवण;जाकापूर तांड्यात महिलांचे हाल, जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर

भोकर तालुक्यात भीषण पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी गावकर्‍यांची वणवण;जाकापूर तांड्यात महिलांचे हाल, जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर

नांदेड : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. तालुक्यातील अनेक गाव [...]
1 2 10 / 14 POSTS