Tag: कृषी विभाग
पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी
अहिल्यानगर : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आह [...]

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
किनवट-माहूरच्या शेतकर्यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापह [...]
दैनिक लोकमंथनच्या बातमीचा दणकाप्रयोगशाळेने उमरीतील ‘झिंकेटेड’ खताचे दोन्ही नमुने निकृष्ट ठरवले; कृषी विभागाची क्लिनचिट फोल
उमरी तालुक्यातील कुदळा येथे निकृष्ट खत विक्रीच्या प्रकरणात दैनिक लोकमंथनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. शेतकर्यांच्या तक [...]
31 जुलैपूर्वी खरीप पिक विमा भरा; नवीन नियमांचे पालन करा : अनिल बोर्डे
बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू झाली असून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. जिल्ह्यातील सर्व शेत [...]
पीक विम्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू
दि. 7 जुलै: सन 2025 च्याखरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने नुकस [...]
सोयाबीन बियाणे बोगस?किनवट तालुक्यात शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट; शिवसेनेचा थेट सहाय्यक जिल्हाधिकार्यांना इशारा
कृषी गोल्ड, विगोर मालविका, उन्नती आणि रविसिड्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करूनही बियाणे न उगवल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल [...]
कामठा येथील शेतकर्यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही..आठ दिवसापूर्वी पेरलेले सोयाबीन अद्याप उगवले नाही.
तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकर्यांनी आपल्या शेतामध्ये दोन बॅग सोयाबीनची पेरणी केली पण सोयाबीन निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्यामुळे उगवले नसल्या [...]
कर्जत-जामखेडमधील कांदा उत्पादकांना १८७ कोटींचा लाभ
कर्जत : कांद्याला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यभर उभारलेल्या आंदोलनाला यश आल्याचा दावा कर [...]
राज्यात मुसळधार पावसाचा तडाखापुणे-सातार्याच्या घाटमाथ्यावर जनजीवन विस्कळीत
मुंबई : राज्यभर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्यात राहिलेली पावसाची तूट [...]
