Tag: कृषी विभाग

1 2 3 4 5 30 / 41 POSTS
स्टॉक बोर्डावर युरिया उपलब्ध, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नकारश्रीगोंद्यातील हिरा कृषी सेवा केंद्रातील प्रकार; चौकशीची मागणी

स्टॉक बोर्डावर युरिया उपलब्ध, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नकारश्रीगोंद्यातील हिरा कृषी सेवा केंद्रातील प्रकार; चौकशीची मागणी

डॉ. अशोक सोनवणे/अहिल्यानगर  : खरीप हंगाम तोंडावर असताना खतांची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत श्रीगोंदा येथील  हिरा कृषी सेवा केंद्रात स्टॉक बोर [...]
लांजी ग्रामपंचायत कार्यालयात ’फार्मर कप 2026’ उपक्रमाचा शुभारंभ; शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजी ग्रामपंचायत कार्यालयात ’फार्मर कप 2026’ उपक्रमाचा शुभारंभ; शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माहूर तालुक्यातील लांजी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (दि. 29 जून) ’फार्मर कप 2026’ या राज्यस्तरीय उपक्रमाचा डिजिटल शुभारंभ उत्साहात पार पडला. र [...]
नांदेडमध्ये कृषी विभागाच्या मेहेरबानीने ’ब्लॅक मार्केट’?दरफलक गायब करून शेतकर्‍यांची राजरोस लूट!

नांदेडमध्ये कृषी विभागाच्या मेहेरबानीने ’ब्लॅक मार्केट’?दरफलक गायब करून शेतकर्‍यांची राजरोस लूट!

नांदेड जिल्ह्यात सध्या बळीराजाच्या हक्कावर दरोडा टाकण्याचे काम अत्यंत पद्धतशीरपणे सुरू आहे. खरीप हंगामाची लगबग सुरू होताच, जिल्ह्यातील कृषी सेवा [...]
उमरीतील खत भेसळ तक्रारीची कृषी विभागाकडून तात्काळ दखलप्राथमिक तपासणीत वाळूची भेसळ आढळली नाही, अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई

उमरीतील खत भेसळ तक्रारीची कृषी विभागाकडून तात्काळ दखलप्राथमिक तपासणीत वाळूची भेसळ आढळली नाही, अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई

नांदेड : दैनिक लोकमंथनमध्ये प्रकाशित झालेल्या खतामध्ये वाळूची भेसळ? या वृत्ताची कृषी विभागाने तातडीने गंभीर दखल घेत उमरी येथील संबंधित खत विक्रेत [...]
पीक विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना विमा न देण्याचे कारण स्पष्ट करावेवसंत मुंडे यांचा सरकारवर गंभीर आरोप

पीक विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना विमा न देण्याचे कारण स्पष्ट करावेवसंत मुंडे यांचा सरकारवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील पीक विमा कंपन्यांना सरकारचा राजाश्रय मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळत नसल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प [...]
बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे नियोजन गरजेचे : कुलगुरू खर्चे

बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे नियोजन गरजेचे : कुलगुरू खर्चे

देवळाली प्रवरा : बदलते हवामान आणि अनिश्चित पाऊसमान लक्षात घेऊन शाश्वत, हवामानाधारित आणि खात्रीशीर पीकपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. विद्य [...]
एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दोन कोटींची नुकसान भरपाई : आ. काळे

एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दोन कोटींची नुकसान भरपाई : आ. काळे

   कोपरगाव : तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत तातडीने पंचनामे करण्याच्या सू [...]
हिवरसिगा येथे शेतकर्‍यांना केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत कपाशी बियाण्यांचे वाटप

हिवरसिगा येथे शेतकर्‍यांना केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत कपाशी बियाण्यांचे वाटप

शिरूर कासार तालुक्यातील मौजे हिवरसिगा येथे केंद्र शासनाच्या कापूस उत्पादकता वाढ अभियान (एमसीपी) योजनेअंतर्गत कपाशी उत्पादक शेतकरी गटातील लाभार्थ् [...]
पावसाअभावी शेतकरी झाला हवादिलहिरव्या चाऱ्याची टंचाई; दूध उत्पादकांसमोर पशुपालनाचे मोठे संकट

पावसाअभावी शेतकरी झाला हवादिलहिरव्या चाऱ्याची टंचाई; दूध उत्पादकांसमोर पशुपालनाचे मोठे संकट

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात  यंदाच्या मान्सूनने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. शेतकरी चातका सारखी आभा [...]
कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्‍यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन

कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्‍यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन

माजलगाव : राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माजलगाव दौर्‍यादरम्यान मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊ [...]
1 2 3 4 5 30 / 41 POSTS