Tag: ग्रामीण महाराष्ट्र

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
लोकनेते मारुतराव घुले पाटील हे परमार्थ प्रेमी आदर्श राजकारणीहभप ज्ञानेश्वर कदम ; पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन
भातकुडगाव फाटा : घुले पाटील नावाच्या ब्रह्मगिरीतून नेवासा-शेवगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा उदयास आल्याने शेतकरी-कष्टकरी आर्थिक-श [...]
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे
कोपरगाव : जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहरा [...]
जामखेडमधील ६२ कैद्यांना नाशिकला हलवले जामखेड दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद
जामखेड : जामखेड कारागृहात न्यायालयीन कोठडी साठी असलेले दुय्यम कारागृह शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहे. या कारागृहांतील ६२ कैद्यांना पोली [...]
बीडमध्ये ऊसतोड कामगाराचे अपहरण
बीड : जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अमानुष हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील [...]
कर्जत-जामखेडमधील कांदा उत्पादकांना १८७ कोटींचा लाभ
कर्जत : कांद्याला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यभर उभारलेल्या आंदोलनाला यश आल्याचा दावा कर [...]
राज्यातील 20 टक्के गावांत अद्याप स्मशानभूमीच नाहीस्मशानभूमी असल्याचा दाखल्यानंतरच मिळणार निधी : ग्रामविकास विभागाची भूमिका
मुंबई : ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आजही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. राज्यातील [...]
मेंडकीच्या जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूपसाचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; पेव्हर ब्लॉक टाकण्याची ग्रामस्थांची मागणी
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मौजे मेंडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण शाळा परिसरा [...]
पावसाळ्यात आरळीचा संपर्क तुटतो; उंच पुलासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरळी गावातील मुख्य नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत आहे [...]
मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण
नायगाव तालुक्यातील मांजरम गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र खड्डे, साचलेले सांडपाणी आणि कचर्याचे ढीग यामुळे ग्रामस [...]
