Category: शहरं

राज्यात आजपासून दोन दिवस पावसाची शक्यता
पुणे : राज्यात उष्णतेचा कडाका वाढत असतानाच आता मान्सूनपूर्व पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण वगळता उर्वरित राज [...]

एसटी बस अपघातात 4 जणांचा मृत्यू; अहिल्यानगरच्या दिशेने येतांना माळशेज घाटात अपघात
मुरबाड : मुरबाड-माळशेज घाट महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. वैशाखरे वळणाजवळ राज्य परिवहन बस आणि चारचाकी वाहन यांच् [...]

28 लाखांच्या लाचप्रकरणी महिला पोलिस अधिकारी निलंबित
पुणे : जमिनीच्या प्रकरणात मोठ्या रकमेची लाच मागितल्याच्या आरोपात अडकलेल्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली [...]
मंत्री सावेंच्या ओएसडीवर पुण्यात गुन्हा; पत्नी आणि मुलावर हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप
पुणे : राज्यातील एका मंत्र्यांच्या विशेष कर्तव्य अधिकार्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर आरोप झाला असून, पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकर [...]

पालघरमध्ये भोंदूकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार
पालघर : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पालघर जिल्ह्यात घडलेली एक संतापजनक घटना समोर आली आहे. अघोरी पूजा आण [...]

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही : ममता बॅनर्जी; भाजपने 100 जागा लुटल्याचा आरोप; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्या मुख्यमंत्रीपदाचा र [...]

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा विलंब विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी; वेळबद्धतेची मागणी तीव्र
नांदेड : रविवार, 3 मे रोजी पार पडलेल्या ‘नीट’ परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास घेतला असला, तरी खरी चिंता आता पुढील [...]

तलाठी भरती परीक्षा आता एमपीएससी घेणार; 1700 हून अधिक पदांसाठी प्रक्रिया सुरू
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया आता मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकत असून, ही भरती महाराष्ट्र राज्य लोक [...]

डॉ. संग्राम पाटील यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई : भारतीय वंशाचे ब्रिटनमधील नागरिक आणि प्रसिद्ध चित्रफीत निर्माते डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त [...]
ममतादीदींना अतिआत्मविश्वास नडला !
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्याचे विश्लेषण करणे सुरू झाले आहे. मात्र या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर् [...]
