Category: शहरं
जामखेडचे नाव अहिल्यातीर्थ करा; जनजागरण युवा मंचची मागणी ; तहसीलदारांकडे निवेदन
जामखेड : पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्याचे मुख्यालय आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जामखेड शहराचे नामक [...]

श्रीगोंदा येथील शिष्यवृत्ती परीक्षेत कन्या विद्यालयाचे यश
श्रीगोंदा : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालामध्ये श्रीगोंदा य [...]
भुतवडा तलाव पाणीपातळी खालवली; टंचाई काळात नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्षा चिंतामणींचे आवाहन
जामखेड : सध्या उन्हाळ्यात तापमानाची उच्चतम नोंद झाली आहे. वातावरणातील उष्णतेचा मोठा परिणाम तलावातील पाणी साठ्यांवर झाला आहे. जामखेड शहराला पाणीप [...]

आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवा : आ.विवेक कोल्हे; नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याच्या प्रशासनास सूचना
कोपरगाव : मतदारसंघातील विविध भागांमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे अशी माहिती मिळते आहे. अशा स्थितीत अनेकदा [...]

सीना नदी पूर नियंत्रण रेषेसाठी विचार मंचाची स्थापना
अहिल्यानगर : शहरातून वाहणाऱ्या सीना नदी तसेच संबंधित नाल्यांच्या पूरनियंत्रण रेषेमुळे बाधित झालेल्या जमीन व प्लॉटधारकांच्या प्रश्नांसाठी शहराचे आ [...]
ड्रोनच्या साहाय्याने प्रभागाचा नकाशा तयार जनगणना कार्यात डॉ.अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम
अहिल्यानगर: गृह मंत्रालय,भारत सरकारच्यावतीने डिजिटल जनगणना उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात जनगणना पूर्वतयारीचे काम वे [...]

३ कोटींच्या ७०२ किलो गांजाच्या साठ्यासह दोघांना अटक; एनसीबीची गोंदियात मोठी कारवाई
मुंबई : सुमारे तीन कोटी रुपयांच्या ७०२ किलो गांजासह दोघांना मुंबई युनिटच्या एनसीबी (NCB) अधिकाऱ्यांनी गोंदिया येथून अटक केली. प्रकाश एम. डी. आणि [...]

बिनागुंडाच्या जंगलातील माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; गडचिरोली पोलिसांचे मोठे यश
गडचिरोली : जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या घोषणेपूर्वी नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला मोठा शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना म [...]

११ वी प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामुळे पालक हतबल; ऑनलाईन साईट ठप्प, नेट कॅफे चालकांकडून लूट
सातारा : शिक्षण विभागाने ऑनलाईन पद्धतीने इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेचे नियोजन केले आहे. मात्र, या नियोजनातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्या [...]

कलम ३७० हटवल्याने काश्मीर बनले गुंतवणुकीचे ‘नंदनवन’; उद्योगांमध्ये विक्रमी वाढ
श्रीनगर : सन २०१९ मध्ये केंद्र सरकारने 'कलम ३७०' हटवले आणि या राज्यामध्ये बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. हा बदल केंद्र सरकारची ठोस धोरणे आणि [...]
