Category: मुंबई - ठाणे
“जेन जी” पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला : धर्मेंद्र प्रधान
भुवनेश्वर : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांनंतर देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि भारतीय ज [...]

मोझतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत संभ्रम कायम
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते मोझतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध दावे केले जात असतानाच इराणकडून त्यांची नवी चित्रफि [...]
‘अमृतमंथन’सारखा गौरवग्रंथ महिला सक्षमीकरणाला जीवनप्रेरक : वाघमारे
श्रीरामपूर : भारतीय स्त्री ही कुटुंबनीती आणि जीवनसंस्कृतीचा आदर्श सांगणारी असून माजी प्राचार्य सौ. मंगल श्रीधर पाटील यांच्या जीवनदर्शनाचा आदर्श स [...]

सावित्री पुलावर पुन्हा अपघाताचा धोका; अवघ्या दोन दिवसांत दुसऱ्यांदा पडले खड्डे
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर नवीन उभारण्यात आला होता. मात्र, या नवीन पुला [...]

लैंगिक अत्याचार प्रकरणी चित्रपट दिग्दर्शक शकील नूराणी अटकेत
मुंबई : 'जोरू का गुलाम' या चित्रपटाचे दिग्दर्शक शकील नूराणी यांना बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांवरून मुंबईतील मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. [...]

कुणबी नोंदी रद्द कदापि होऊ देणार नाही : मनोज जरांगे
सोलापूर : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकद [...]

अतिवृष्टीने देशात हाहाकार: अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत [...]

बारामतीत पुन्हा विमान घसरले, जीवितहानी नाही
बारामती : बारामती विमानतळावर प्रशिक्षण सराव सुरू असताना विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना रविवारी घडली. या विमानातील कॅप्टन चिराग शशिकांत डोईफो [...]

‘एल निनो’च्या स्थितीतही मान्सूनला बळ: १३ ऑगस्टनंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार
मुंबई : राज्यातील काही भागांत सध्या पावसाची हजेरी लागत असली, तरी अनेक ठिकाणी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्या [...]
‘जमीन हेच तुमचे अस्तित्व, ती विकू नका’ : राज ठाकरे यांचे कोकणवासियांना आवाहन
रायगड : कोकणातील विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी जाण्याची प्रक्रिया सुरू असून, या विकासाचा प्रत्यक्ष लाभ भूमिपुत्रांना मिळणार नसेल तर अशा [...]
