Category: मुंबई - ठाणे
साताऱ्यातील वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या; पोलिसांचे मोठे पाऊल
सातारा - शहरातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या महिला वसतिगृहामध्ये राहणाऱ्या सृष्टी भानुदास बिरामणे या विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या त [...]

दिल्लीत इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 7 वर; ढिगार्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती
नवी दिल्ली - दिल्लीतील सत्यनिकेतन परिसरात पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी सातवर पोहोचली आहे. सोमवारी ढिगारा हटव [...]

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; गैरकारभाराविरोधात एकवटले विद्यार्थी, सखोल चौकशीची मागणी
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाचा सोमवारी पुण्यात मोठा उद्रेक झाला. परीक्षा [...]

राज्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम; विदर्भात 11 सप्टेंबरपासून मुसळधार सरींचा अंदाज
मुंबई - ऑगस्टमध्ये अपेक्षेइतका पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची नजर आता सप्टेंबरमधील पावसाकडे लागली आहे. राज्याच्या अनेक भाग [...]
अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलनकर्ते ताब्यात; आंदोलनकर्त्यांचा राज्य सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप
जालना - मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र ठरलेल्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनातील मंगेश ससाणे यांच्यासह चार आंदोलनकर्त्यांना पोलि [...]
मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे चार शासन निर्णय जारी
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू असतानाच राज्य सरकारने ओबीसींप्रमाणेच मराठा, कु [...]
‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर हलगर्जीपणा’; मनोज जरांगे यांचा उपोषणाच्या दहाव्या दिवशी सरकारवर हल्लाबोल
जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला दहा दिवस पूर्ण झाले असून, उपचार आणि पाणी घेण्यास नकार दिल्या [...]
कंत्राटदारांच्या आत्महत्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नांदेड - राज्यातील कंत्राटदारांचे प्रलंबित देयक न मिळाल्यामुळे नवी मुंबई येथील गजाननजी देवकते (वय 37) आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील दयानंदजी [...]

मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव; पावसाअभावी विभागीय आयुक्तांचा निर्णय, रब्बी हंगामासाठी पाणी सोडले जाणार नाही
छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जायकवा [...]
ओबीसींच्या आरक्षणावर डल्ला नाही; हक्कासाठी लढा!
१२ सप्टेंबरला निर्णायक आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने आंतरवली सराटीत बैठकीला उपस्थित राहावे, असे आ [...]
