Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर संघर्षाची ठिणगी; भाजपच्या विजयानंतर टीएमसी नेत्यावर भररस्त्यात हल्ला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तांतर होऊन भाजपचा विजय होताच राजकीय हिंसाचार उसळला आहे. टीएमसी नेत्यांवर भररस्त्यात हल्ले, कार्यालयांची तोडफोड आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. आसनसोल, टॉलीगंज, कसबा आणि हावडासह विविध भागांत टीएमसी कार्यालयांवर हल्ले झाल्याचे वृत्त आहे, तर टीएमसीने भाजपवर हिंसेचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार उफाळला शुभेंदु अधिकारी ,पीएची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या
वंगभूमीत सत्ताबदल होईल का?
ममता बॅनर्जींचा भवानीपुरमधून उमेदवारी अर्ज दाखल; भाजपचेे सुवेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध थेट सामना

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तांतर होऊन भाजपचा विजय होताच राजकीय हिंसाचार उसळला आहे. टीएमसी नेत्यांवर भररस्त्यात हल्ले, कार्यालयांची तोडफोड आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. आसनसोल, टॉलीगंज, कसबा आणि हावडासह विविध भागांत टीएमसी कार्यालयांवर हल्ले झाल्याचे वृत्त आहे, तर टीएमसीने भाजपवर हिंसेचा आरोप केला आहे.

COMMENTS