Category: बीड
गोशाळांप्रमाणे गोवंश पाळणार्या शेतकर्यांनाही थेट अनुदान द्याबोगस गोशाळांची चौकशी करा-आम आदमी पार्टीची मागणी
बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना आम आदमी पार्टीच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने विविध मागण्यांच [...]
जुन्या वादातून तरुणाचा खूनस्थानिक गुन्हे शाखेकडून 12 तासांत आरोपी जेरबंद
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालखेड येथे झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत उघडकीस आणत आरोपीला [...]
गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; 8.06 लाखांचा ’बडा दोस्त’ पिकअप जप्त
गेवराई शहरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अशोक लेलँड कंपनीचा ’बडा दोस्त’ पिकअप वाहनासह 8 लाख 6 हजार रुपयांचा मुद [...]
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन आणि पोलीस विभाग एकवटलेनियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर होणार कठोर कारवाई; प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही व महिला अटेंडंट अनिवार्य
शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शालेय वाहतूक व्यवस्था आणि शाळांमधील सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाने सं [...]
ठाकरे गटाला धक्क्यांमागून धक्केे !
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यासंदर्भातील खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. म [...]
उपवर्गीकरण विरोधात महामोर्चाचा संदेश !
मुंबईतील आझाद मैदानावर भरपावसात निघालेल्या अनुसूचित जाती वर्गीकरणविरोधी महामोर्चाने राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. लाख [...]
नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी !अवघ्या साठ दिवसांत पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
पुणे : जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्यंत अमानुष अत्याचार करून तिची हत्या करणार्या भीमराव कांबळे (वय 65) याला पुणे जिल [...]

नायगावात धाडसी घरफोडी; देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून 9 लाख 70 हजार रुपयांची रोकड लंपासश्वानपथकाची मदत; वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नांदेड : नायगाव शहरातील व्यंकटेश नगर परिसरात पुन्हा एकदा धाडसी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल 9 लाख 70 हजार रु [...]
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा!
भारत हा देश धार्मिक देश आहे. कोट्यावधी जनता देवावर विश्वास ठेवून मनोभावे दान करत असतात. ती त्यांंची श्रद्धा असते, मात्र याच श्रद्धेवर दरोडा टाकण्यात [...]
पश्चिम बंगालमधील ओबीसी आरक्षणाचा संभ्रम !
भारतीय राज्यघटनेतील आरक्षण व्यवस्था ही सामाजिक न्याय, समान संधी आणि ऐतिहासिक अन्यायाची भरपाई या तत्त्वांवर आधारलेली आहे. अनुसूचित जाती, [...]
