Category: अहमदनगर
पुनर्वसनाशिवाय अतिक्रमण हटविण्यास विरोध; ‘वंचित’चे कर्जत नगरपंचायतला निवेदन, १३ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा
कर्जत : शहरातील मुख्य रस्त्यावरील सुमारे ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे पुनर्वसन न करता अतिक्रमण हटविण्याची कारवाई करू नये, अन्यथा [...]

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मनसे ताकतीनिशी लढणार: अविनाश पालवे
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, कर्जत व जामखेड तालुक्यांमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महाराष्ट्र [...]
ग्रामसेवकांच्या घरभाडे व प्रवास भत्त्यातील गैरव्यवहाराची मुख्यमंत्र्यांकडून दखल; चौकशीचे आदेश
शेवगाव : तालुक्यातील ग्रामसेवकांनी मुख्यालयी वास्तव्यास असल्याचे कथित खोटे ग्रामसभा ठराव सादर करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीची मुख [...]
बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्थेला साडेसहा कोटींचा नफा; सभासदांना १२ टक्के लाभांश : वसंत कवाद
निघोज : बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ६ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला असून, सभासदांना १२ टक्के लाभांश दे [...]
पिंगेवाडी ग्रामपंचायतीत डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
शेवगाव : पिंगेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ [...]
बेलापूर येथे अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्तही अभिवादन
बेलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती बेलापूर ग्रामपंचायत तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने मोठ्या [...]
विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना २५०० राख्या भेट
संगमनेर : ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत देशवासीयांच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय सैन्यातील सर्व जवानांकरता सह्याद्री विद्यालया [...]
लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी वंचितांच्या व्यथा मांडल्या : आमदार आशुतोष काळे
कोपरगाव :साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी [...]
कुकडीखालील १३ गावांत पाणीबाणी; शेतकरी संतप्त, पिकांसह पिण्याचा प्रश्न ऐरणीवर
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने विसापूर तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला असून, अन्य तलावही भरण्याची प्रक्रिया [...]
दादा पाटील महाविद्यालयात ‘वाचन संकल्प रयतेचा’ उपक्रमाचा उत्साहात प्रारंभ; मोबाईलचा अतिरेक टाळत पुस्तकांकडे वळण्याचा संदेश
कर्जत : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून त्यांना पुस्तकांकडे वळविण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच् [...]
