Category: कृषी
ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?
बीड : कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यां [...]
शेतकर्यांचे रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडवा; सौहार्दाने वागा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमहसूल यंत्रणेला जिल्हाधिकार्यांचे निर्देश; शेतरस्ते अडविणार्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश
बीड : महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच [...]
आज ‘मृग’ संपले ; ‘आर्द्रा’कडे लागले डोळे पाऊस लांबल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी हतबल ; पेरण्या ठप्प, जमिनी ओसाड
अहिल्यानगर : मृग नक्षत्राचा कालावधी रविवारी (दि. २१) संपत असतानाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या [...]
‘वृद्धेश्वर’वर आ. राजळे गटाचे वर्चस्व दोन जागांसाठी लढत होणार ; बिनविरोध करण्यात अपयश
पाथर्डी : श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १९ संचालकांच्या निवडणुकीत १७ जागी सत्ताधारी आमदार मोनिका राजळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून [...]
शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांनाचारा आणि बांबू लागवडीसाठी केवळ एक रुपयात जमीन
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित महत् [...]
गेवराईतील वाळू घोटाळा; तहसीलदारांसह प्रमुख सूत्रधारांवर गुन्हे दाखल कराएसआयटी चौकशीचीही मागणी; गेवराईतील सर्वपक्षीय पदाधिकार्यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समिती, यांनी जिल [...]

संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त
अहिल्यानगर : राज्यात बंदी असलेल्या आणि संशयास्पद मानल्या जाणार्या एचटीबीटी (बोलगार्ड-3) कापूस बियाण्यांच्या बेकायदेशीर विक्रीचे रॅकेट कोपरगाव श [...]
गौरी शुगरचे मिल रोलर पूजन उत्साहात
श्रीगोंदा : तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. (युनिट क्रमांक ०४) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा [...]
कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन
माजलगाव : राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माजलगाव दौर्यादरम्यान मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊ [...]

अर्धापूर तालुक्यात मोठी हळहळ; कर्जबाजारीपणा आणि मुलींच्या शिक्षणाच्या चिंतेतून येळेगाव येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
अर्धापूर : तालुक्यातील येळेगाव येथील शेतकरी गुणाजी बापूराव पवार (वय ३९) यांनी कर्जबाजारीपणा, सततची नापिकी आणि मुलींच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या आर् [...]
