Category: कृषी
उखलगावात प्रत्येक कुटुंबाला १० आंब्याची रोपे’एक कुटुंब-दहा झाडे’ हरित अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीगोंदा : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि भविष्यातील हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे प्रत्येक [...]
‘प्रेरणा’ सहकारी संस्थेची 96 टक्के कर्जवसुली
देवळाली प्रवरा : गुहा येथील प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (स्थापना 2002) ने आर्थिक शिस्तीची परंपरा कायम राखत यंदाही उल्लेखनीय कर्जवस [...]
कुपटी-मोहपूर रस्त्यावरील पूल खरडल्याने बससेवा बंद; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, नागरिकांचे हालपहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था उघड; ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत संताप, कारवाईची मागणी
दि. 28 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माहूर तालुक्यातील कुपटी-मोहपूर मार्गावरील दिघडी तांडा परिसरातील कच्च्या नळकांडी पुलालगतचा भराव [...]

वसंतराव नाईकांनी राज्यात हरितक्रांती घडवली – राजेंद्र आमटेकृषी दिनी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने अभिवादन
सर्वसामान्य शेतकर्याच्या घरामध्ये जन्म घेणार्या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रात हरितक्रांती घडविण्याचे काम केले, असे प्रतिपादन शेतकरी हक्क [...]
कर्जमाफीसह विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्याआ. रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
कर्जत : शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी आमदार रो [...]
आठ गाई गेल्या… पण माणुसकी जिवंत राहिली !
देवळाली प्रवरा : कधी कधी एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त होते... तर कधी अनोळखी माणसांच्या मदतीमुळे जगण्याची नवी उमेद मिळते. देवळाली प्रवरा येथील मच्छ [...]

नैसर्गिक ऑक्सिजनची खऱ्या अर्थाने गरज : डॉ. कदम
निघोज : नैसर्गिक ऑक्सिजन किती महत्वाचा आहे याची जाणीव कोरोना काळात सातत्याने होत होती. म्हणूनच आजही माणसी एक झाडाची गरज असून वृक्षारोपण ही काळाची [...]
वांजोळी येथे सघन कापूस लागवड मार्गदर्शन
माका : कृषी दिनानिमित्त वांजोळी (ता. नेवासा) येथे शेतकरी बांधावर आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर सुधाक [...]
जल जीवनच्या प्रलंबित कामांकडे आ.काळेंनी वेधले सरकारचे लक्ष
कोपरगाव : मतदारसंघातील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या सुधारित पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच महत्त्वाच्या राज्य [...]
शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द!महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ; शेतकर्यांची अडवणूक करणार्या अधिकार्यांवर कारवाई
मुंबई: बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणार्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक [...]
