Category: कृषी
कोपरगाव तालुक्यात वादळाचा तडाखा; ब्राह्मणगाव येथे महिला शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे अतोनात नुकसान
कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील महिला शेतकरी विजया सो [...]
दुरगाव तलावातील पाण्याची राजरोस चोरी; पिण्याच्या राखीव साठ्यावर डल्ला ; महसूलने कारवाई करण्याची गरज
कर्जत : तालुक्यातील दुरगाव तलावात पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या साठ्यातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या पाण्याचा उपसा होत असल्याचा गं [...]
मातीशी नाळ जपणारा अधिकारी : जरूडमध्ये तहसीलदार शेळके यांचा शेतशिवार व शाळेला थेट भेट
बीड : प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीपुरते मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले, तरच त्याला खर्या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त [...]
अल-खैर फाउंडेशनचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न; 350+ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपआर्किटेक्ट अरशद, मुज्तबा फारूक आणि जज वहाब सैयद यांची प्रमुख उपस्थिती
बीड : गेल्या 8 वर्षांपासून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या बीड येथील ’अल-खैर मल्टीपर्पज फाउंडेशन’च्या वतीने शनिवारी, 13 जून [...]
धनराज पवार यांचे पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश
बीड : जामखेड येथील धनराज भगतसिंग पवार यांनी बी.ए. (मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याबद्दल शहरासह तालुक् [...]
खापर पांगरी येथे ‘एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न
शेती उत्पादन वाढवताना जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. के. एस. के. ( [...]
आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन घेतले मागे; मंत्री गिरीश महाजन यांची मध्यस्थी, अधिवेशनापूर्वी मुंबईत बैठक
पंढरपूर/मुंबई : शेतकऱ्यांच्या सर्वसमावेशक कर्जमाफीची अंमलबजावणी करावी तसेच कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागण्यांसाठी पंढरपुरात सु [...]
जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बाभुळगाव फाट्यावर बैठक; वाढीव संपादनाचे पोल उपटून फेकले, १८ जूनला रास्ता रोकोचा इशारा
नांदेड : जालना-नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी १४ जून २०२६ रोजी बाभुळगाव फाटा (ता. नांदेड) येथे महत् [...]
कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी; कडक अटी-शर्तींमुळे लाभावर प्रश्नचिन्ह
कुंडलवाडी : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'मुळे सुरुवातीला शेतकर्यांमध्ये आशेचे वातावरण निर् [...]
नायगावमधील ‘त्या’ ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा; अन्यथा लातूर कृषी सहसंचालक कार्यालयासमोर जनआंदोलनाचा इशारा
नांदेड : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करून चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या आणि साठ्यात प्रचंड अफरातफर करणाऱ्या नायगाव (जि. नांदेड) य [...]
