Category: कृषी
सरसकट कर्जमाफीसाठी पारनेरमध्ये ‘जनआक्रोश मोर्चा’; खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह शेतकरी रस्त्यावर
पारनेर : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत, पीकविमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच शेतीसंबंधित विवि [...]
सरसकट कर्जमाफीसाठी ठाकरे सेनेचे आंदोलन
कोपरगाव शहर : राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असतांना सरकार मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ब [...]
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराविरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला घेरले
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर [...]
पावसाअभावी शेतकरी झाला हवादिलहिरव्या चाऱ्याची टंचाई; दूध उत्पादकांसमोर पशुपालनाचे मोठे संकट
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदाच्या मान्सूनने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. शेतकरी चातका सारखी आभा [...]
पावसाळी अधिवेशनास प्रारंभविरोधकांचा चहापानावर बहिष्कार; शेतकर्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी
मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि लोकांच्या प्रश्नांबाबत महायुती सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने [...]
वडवणीचा ऐतिहासिक एल्गार; शेतकर्यांनीच ठरवला दुधाचा भाव, 19 जूनपासून 80 रुपये लिटरतुकाराम मुंडे यांच्या भेसळविरोधी कारवाईनंतर दूध उत्पादक एकवटले; सरकारकडे भाव मागणार नाही, आता आपणच भाव ठरवणार असा निर्धार
वडवणी : दुधाचा दर ठरवण्याचा अधिकार आतापर्यंत सरकार, दूध संघ आणि डेअरी चालकांकडे होता. मात्र वडवणी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांनी हा पायंडा [...]
महात्मा फुले कृषि विद्यापीठात योगदिन उत्साहात
देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 12 वा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास ख [...]
राज्यपालांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्यांसमवेत योगाभ्यास
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलातील अधिकार्यांसह योगसत्रात सहभ [...]
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईलशेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजीनगर : शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा शेतकरी [...]
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्नांवरून विरोधक घेरणार
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्का [...]
