Tag: शासन निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तजुलैत तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात २१, २२ आणि २३ जुलै रोजी 'महाराजस्व अभियान' अत्यंत प्रभावीपणे राबवि [...]
फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेकडून होळीबीड, आंबेजोगाई, परळीसह जिल्हाभरात निदर्शने
बीड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकर्यांचा [...]
फडणवीस सरकारकडून कुंभार समाजाचे आर्थिक हितरक्षण!
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत कुंभार समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. मातीला आकार देत संस्कृतीचे जतन [...]
फसव्या कर्जमाफी आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळीबहुसंख्य शेतकरी राहणार वंचित असल्याचा आरोप
बीड : नागपूर येथे झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयातील (जीआर) जाचक अटी व शर्तींमुळे मोठ्या संख्य [...]
श्रीगोंदा तहसीलसमोर कर्जमाफीविरोधात निदर्शने
श्रीगोंदा : राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकरी, विविध सामाजिक संघटना आणि स [...]
ज्येष्ठांच्या हक्कांसाठी नांदेडमध्ये 10 जूनला ‘आक्रोश धरणे आंदोलन’ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण्याचा निर्णय : फेस्कॉम कार्याध्यक्ष डॉ. वैद्य
नांदेड : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनवाढीसह विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी फेस्कॉमच्या उत्तर मराठवाडा विभागातर्फे 10 [...]
गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ
xr:d:DAF2NAAVnVc:39,j:647803972176113136,t:23120707
अहिल्यानगर : गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील महत्त्वाच्या विभागीय कार्यालयां [...]

मराठा आंदोलनातील 34 मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतशासनाचा निर्णय जारी, मनोज जरांगे यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या 34 आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय र [...]
एमपीएससीच्या गुणवंत उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’अंतिम निवड न झालेल्यांनाही रोजगाराच्या नव्या संधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांन [...]

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे आक्रमक; राज्य सरकारला ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा
जालना : मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि शासन निर्णयांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरका [...]
