Tag: शासन निर्णय
जेव्हा थेट महसूलमंत्र्यांचा शेतकरी प्रतिनिधीला फोन येतो…
श्रीगोंदा : शेतकऱ्यांसाठी शेतपाणंद रस्त्यांच्या अंमलबजावणीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी राज्याचे महसूलमंत्र [...]
“धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा
बीड : अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या सततच्या धोक्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षित जीवन जगणाऱ्या कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळा [...]
शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द!महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ; शेतकर्यांची अडवणूक करणार्या अधिकार्यांवर कारवाई
मुंबई: बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणार्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक [...]

हजारो आदिवासी महिलांचे धरणे आंदोलन ‘पेसा ग्रामसभा मोबिलायझर्सची’ पदे कमी करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी
अकोले : पेसा मोबिलाईझरची पदे कमी करू नये यासाठी कालपासून राज्यातील 13 आदिवासी बह [...]
एससी आरक्षण उपवर्गीकरणावरून सरकारची कोंडीबदर समितीची अहवाल जाहीर करण्याची 27 आमदारांची मागणी ;
मुंबई : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, या विषयावर सत्ताधारी आघाडीसमोरील अडचणी [...]
बीड जिल्हा परिषदेतील 279 अतिरिक्त शिक्षकांना मूळ जिल्ह्यात पाठवण्याबाबत शासनाने शपथपत्र दाखल करावे; उच्च न्यायालयाचे आदेश
बीड जिल्हा परिषदेमध्ये अंतरजिल्हा बदलीद्वारे आलेल्या 279 अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठवण्याच्या प्रक्रियेबाबत महाराष्ट्र शा [...]
कर्जमाफीत सरकारने शेतकर्यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोह [...]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तजुलैत तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात २१, २२ आणि २३ जुलै रोजी 'महाराजस्व अभियान' अत्यंत प्रभावीपणे राबवि [...]
फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेकडून होळीबीड, आंबेजोगाई, परळीसह जिल्हाभरात निदर्शने
बीड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकर्यांचा [...]
फडणवीस सरकारकडून कुंभार समाजाचे आर्थिक हितरक्षण!
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत कुंभार समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. मातीला आकार देत संस्कृतीचे जतन [...]
