Tag: Agriculture News Maharashtra
तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संतापतामसा
खरीप हंगाम 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हदगाव तालुक्यातील तामसा, लोह, मांडवा, वानवाडी, माळेगाव, कोंडूर, खरटवाडी, पिंपराळा, दिग्रस [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरणशेतकर्यांनी लाभ घेण्याचे कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा उपक्रम [...]

बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण
https://youtu.be/gxBdW4MuxP0
भारत फोर्ज पुणे या कंपनीने केलेली बंधाऱ्याची कामे शेतकऱ्यांसाठी वरदान - डॉ , लीना देशपांडे बालमटाकळीत 950 मीटर लांब [...]
कृषि विभागाची धडक कारवाईविनापरवाना बीटी कापुस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
नांदेड : शहरात विनापरवाना बिटी कापुस बियाणाची विक्री केल्या प्रकरणी तेलंगना राज्यातील श्रीधर पेन्शलवार विरुध्द मुखेड पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आ [...]
खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम त्यांना तात्काळ मिळावी, आदि मुद्दे घेवून शेतकरी नेते खा.बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी गेल [...]

कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक
https://youtu.be/xkLYf6y2YCQ
कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळ [...]
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा
मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील बळीराजासाठी मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी ’शेतकरी कर्जमाफी’ची घोषणा केली. गेल्य [...]
आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावरून आंदोलनराजू शेट्टींसह प्रमुख नेत्यांची पोलिसांकडून धरपकड
मुंबई, दि. 15 मे : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या आंदोलन मोर्चादरम्यान मोठा तणाव निर्मा [...]

वाढत्या उष्णतेने आंबा पिकला, पण निर्यातीअभावी बाजारपेठेत दर कोसळले; कोकणचा हापूस बागायतदार पुन्हा संकटात!
https://youtu.be/g2k8vbYRuVQ
२०२६ च्या आंबा हंगामात कोकणच्या हापूस बागायतदारांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर पिकू [...]
